शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

पाऊस पडूनही प्रकल्प जोत्याखालीच

By admin | Updated: August 31, 2014 01:11 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड शहरवासीयांची तहान भागविणारे बिंदूसरा प्रकल्प अद्यापही अद्यापही तहानलेलेच आहे. धरणाच्या पाणी पातळीत अत्यल्प वाढ झाली आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार

व्यंकटेश वैष्णव, बीडशहरवासीयांची तहान भागविणारे बिंदूसरा प्रकल्प अद्यापही अद्यापही तहानलेलेच आहे. धरणाच्या पाणी पातळीत अत्यल्प वाढ झाली आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार शनिवारपर्यंत बिंदूसरा पकल्पात ०.५३४ द. ल. घमी पणीसाठा आहे. अद्यापही ज्योत्याखाली आहे. तर माजलगाव धरणात १४४.१० द.ल.घ.मी. पाणीसाठा असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.मागील चार दिवसापासून जिल्हयातील धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने लघु व मध्यम प्रकल्पात अल्पसा पाणी साठा झाला असला तरी प्रकल्पांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठलेले नसल्याचे चित्र आज तरी जिल्हयात पहावयास मिळते. झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले असले तरी धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्या शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार नाही. अशी स्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हयात एकूण १४१ लघु व मध्यम प्रकल्प आहेत. मागील आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पाऊसाने हजेरी लावली आसली तरी लघु व मध्यम प्रकल्पांच्या पाणी पातळीत वाढ झालेली नाही. ही बीड जिल्यातील वस्तुस्थिती आहे. सर्व तालुक्यांतून जयाकवाडी पाठबंधारे विभागाला शनिवारी मिळालेल्या महिती नुसार बीड जिल्हयातील ४४ ते ४६ लघु व मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. जोत्याखाली असलेल्या सिंचन प्रकल्पांमध्ये सिंदफणा, बेलपारा, कटवट, मौज, ईट, शिवणी, जरूड, वडगाव भंडारवाडी, खोकरमोहा, वारणी, नागतळवाडी, नारायणगड, दासखेड, मुंगेवाडी यासह अनेक प्रकल्पांचा समावेश आहे़