शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

वृक्षतोड, प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होतोय ऱ्हास

By admin | Updated: June 5, 2016 00:39 IST

बीड : गेल्या चार वर्षांपासून असलेली अवर्षणाची परिस्थिती ही केवळ पर्यावरण ऱ्हासामुळे झाली आहे. बेसुमार वृक्षतोड व प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत चालला आहे.

बीड : गेल्या चार वर्षांपासून असलेली अवर्षणाची परिस्थिती ही केवळ पर्यावरण ऱ्हासामुळे झाली आहे. बेसुमार वृक्षतोड व प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत चालला आहे.येथील डॉ. संजय जानवळे यांनी पर्यावरण दिनानिमित्त विविध बाबी मांडल्या. जागतिक तापमान वाढ होत असल्याचा परिणाम आपल्या देशातही जाणवत आहे. शहर तसेच ग्रामीण भागातून पक्षी, प्राण्यांची संख्या कमी होत असून, प्राचीन वृक्षजातीही कमी होत आहे. भारतासारख्या विकसनशील देशात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दाट लोकवस्ती, सांडपाणी व टाकाऊ पदार्थाच्या विल्हेवाटीची अपुरी सोय असल्याने मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या ७५ वर्षात मानवाने ८५ हजाराहून अधिक कृत्रिम रसायने विकसित केली. बहुसंख्य रसायने अस्तित्वात नव्हती. त्याचा वापर कपडे, बांधकाम साहित्य, अन्न वेष्टनात, सौंदर्य प्रसाधने, खेळणी अशा विविध ठिकाणी वापरली जात आहेत. त्याचा अनिष्ट परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनत असून, वृक्ष लागवड हा उपाय असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)