शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

जिल्हा परिषदेच्या मालमत्तांवर होतेय अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कोट्यवधींच्या जागा बळकावल्या जात आहेत. खुलेआम अतिक्रमण होत असताना, त्याकडे लक्ष ...

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कोट्यवधींच्या जागा बळकावल्या जात आहेत. खुलेआम अतिक्रमण होत असताना, त्याकडे लक्ष दिले जात नाही, तसेच दाखल न्यायालयीन प्रकरणात असमन्वय आणि दुर्लक्षामुळे न्यायालयातही नामुष्की होत असल्याने, जिल्हा परिषदेच्या मालमत्ता वाचविण्यासाठी सर्व माहितीसह बैठकीचे पुढील आठवड्यात नियोजनाचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांनी दिले, तर विधिज्ञ बदलण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जि.प. स्थायी समितीच्या शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत सदस्य केशवराव तायडे यांनी मोक्याच्या जागांवर होणारे अतिक्रमण आणि न्यायालयीन द्याव्यांत होणारे दुर्लक्षामुळे कोट्यवधींच्या जागा इतरांकडून बळकावल्या जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली, तर रमेश गायकवाड, किशोर पवार, मधुकर वालतुरे, रमेश पवार, शिवाजी पाथ्रीकर यांनीही यासंबंधी सविस्तर बैठक घेऊन कृती करण्याची आवश्यकता व्यक्त केली, तर बांधकाम सभापती यांनीही सध्या होत असलेले अतिक्रमण पाडून मालमत्ता वाचविण्यासाठी बांधकाम विभागाकडून तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले, तर बैठकीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.मंगेश गोंदावले यांनीही