शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

एमआयडीसीच्या भाजीमंडईवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 21:33 IST

एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेकांनी भाजीमंडईवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे भाजीमंडईच गायब झाल्याने विक्रेत्यांवर रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.

वाळूज महानगर: एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेकांनी भाजीमंडईवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे भाजीमंडईच गायब झाल्याने विक्रेत्यांवर रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.

बजाजनगर कामगार नागरी वसाहत अस्तित्वात आल्यावर एमआयडीसी प्रशासनाने भाजीमंडई उभारली. कामगार कल्याण भवन ते मोरे चौक जोडणाऱ्या रस्त्यावर उभारलेल्या भाजीमंईत एमआयडीसीने ओठे बांधून विक्रेत्यांना वाटप केले. दरम्यान, प्रशासनाने भाजीमंडईच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे भाजीमंडई धूळ खात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाजीमंडईच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. अनेकजण तेथे झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहेत. तर काहींनी शेड उभारुन व्यवसाय सुरु केला आहे.

एमआयडीसीच्या अधिकाºयांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अतिक्रमण हटवून विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी भाजीपाला विक्रेत्यांमधून होत आहे. या विषयी एमआयडीसीचे अभियंता विनायक मुळे यांच्यशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

भाजीपाला विक्रेते रस्त्यावरएमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने भाजीपाला विक्रेते रस्त्यावर आले आहेत. हक्काची जागा गेल्याने व पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने विक्रेत्यांना रस्त्यावर बसून व्यवसाय करावा लागत आहे. विक्रेते रस्त्यावर आल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असून, वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसी