शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
2
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
3
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
6
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
7
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
8
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
9
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
10
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
11
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
12
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
13
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
14
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
16
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
17
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
18
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
19
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
20
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं

सुविधांअभावी कर्मचाऱ्यांचे ‘अग्निदिव्य’

By admin | Updated: May 8, 2017 00:16 IST

जालना : शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत पालिकेचा अग्निशमन दल म्हणावे तसे अद्ययावत झालाच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत पालिकेचा अग्निशमन दल म्हणावे तसे अद्ययावत झालाच नाही. परिणामी आग लागल्यास अग्निशमन विभागाची धांदल उडते. मनुष्यबळासाठी अनेक साधनांचा अभाव अग्निशमन विभागात दिसून येतो. पूर्वी राज्यशासनाच्या अखत्यारित अग्निशमन विभागा होता. त्यानंतर शासनाने १ सप्टेंबर १९८३ रोजी हा विभाग नगर परिषदेकडे वर्ग झाला. पालिकेकडे ३४ वर्षांपासून हा विभाग असला तरी यात अत्याधुनिक साधानांचा अभाव आहेच. सार्वजनिक तसेच खाजगी मिळून कोट्यवधी रूपयांची मालमत्ता वाचविण्याचे काम या विभागा करत असला तरी तोकड्या साहित्यामुळे विभागाचे कर्मचारी नेहमीच जीव धोक्यात घालून आग विझविण्याचे काम करतात.शहराची वाढत लोकसंख्या पाहता असणारे साहित्य कमी आहे. आज जे साहित्य उपलब्ध आहे. त्याच्या दुप्पट ते तिप्पट साहित्य असण्याची गरज कर्मचारी व्यक्त करतात. अग्निशमन दलाकडे तीन बंब आहेत. या बंबावरच शहरातील भिस्त आहे. आज रोजी शहराचा विस्तार पाहता पाच बंब असण्याची गरज आहे. फक्त २१ कर्मचारी आग विझविण्यासाठी तत्पर असतात. ही संख्या सुमारे ५० असण्याची गरज आहे. तीन शिफ्टमध्ये काम करताना तसेच काहींना सुटी घेताना अनेक अडचणी येतात. एकाच वेळी दोन ते तीन आगी लागल्यास अथवा मोठी आग लागल्यास मनुष्यबळ कमी पडते. शिवाय प्रशिक्षित मनुष्यबळ पालिकेने भरण्याची गरज आहे. अनेक दिवसांपासून येथे नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही.