शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

सुविधांअभावी कर्मचाऱ्यांचे ‘अग्निदिव्य’

By admin | Updated: May 8, 2017 00:16 IST

जालना : शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत पालिकेचा अग्निशमन दल म्हणावे तसे अद्ययावत झालाच नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्या तुलनेत पालिकेचा अग्निशमन दल म्हणावे तसे अद्ययावत झालाच नाही. परिणामी आग लागल्यास अग्निशमन विभागाची धांदल उडते. मनुष्यबळासाठी अनेक साधनांचा अभाव अग्निशमन विभागात दिसून येतो. पूर्वी राज्यशासनाच्या अखत्यारित अग्निशमन विभागा होता. त्यानंतर शासनाने १ सप्टेंबर १९८३ रोजी हा विभाग नगर परिषदेकडे वर्ग झाला. पालिकेकडे ३४ वर्षांपासून हा विभाग असला तरी यात अत्याधुनिक साधानांचा अभाव आहेच. सार्वजनिक तसेच खाजगी मिळून कोट्यवधी रूपयांची मालमत्ता वाचविण्याचे काम या विभागा करत असला तरी तोकड्या साहित्यामुळे विभागाचे कर्मचारी नेहमीच जीव धोक्यात घालून आग विझविण्याचे काम करतात.शहराची वाढत लोकसंख्या पाहता असणारे साहित्य कमी आहे. आज जे साहित्य उपलब्ध आहे. त्याच्या दुप्पट ते तिप्पट साहित्य असण्याची गरज कर्मचारी व्यक्त करतात. अग्निशमन दलाकडे तीन बंब आहेत. या बंबावरच शहरातील भिस्त आहे. आज रोजी शहराचा विस्तार पाहता पाच बंब असण्याची गरज आहे. फक्त २१ कर्मचारी आग विझविण्यासाठी तत्पर असतात. ही संख्या सुमारे ५० असण्याची गरज आहे. तीन शिफ्टमध्ये काम करताना तसेच काहींना सुटी घेताना अनेक अडचणी येतात. एकाच वेळी दोन ते तीन आगी लागल्यास अथवा मोठी आग लागल्यास मनुष्यबळ कमी पडते. शिवाय प्रशिक्षित मनुष्यबळ पालिकेने भरण्याची गरज आहे. अनेक दिवसांपासून येथे नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही.