शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

डेंग्यूच्या रुग्णांची माहिती तातडीने मनपाला देण्यावर भर

By admin | Updated: September 26, 2014 01:55 IST

औरंगाबाद : डेंग्यूच्या साथीने संपूर्ण शहर त्रस्त आहे. विविध कॉलन्या आणि वसाहतींमध्ये डेंग्यूची साथ पसरत असून, आतापर्यंत दहा जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला

औरंगाबाद : डेंग्यूच्या साथीने संपूर्ण शहर त्रस्त आहे. विविध कॉलन्या आणि वसाहतींमध्ये डेंग्यूची साथ पसरत असून, आतापर्यंत दहा जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन औरंगाबाद आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने २३ सप्टेंबर रोजी चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात दोनशेहून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. याप्रसंगी डेंग्यूच्या रुग्णांची माहिती तातडीने मनपाला देण्याबाबत डॉक्टरांना आवाहन करण्यात आले.डेंग्यू होण्यापूर्वी रुग्णाच्या पोटात दुखणे, उलटी होणे, रक्तस्राव होणे, यकृतावर २ सेंटीमीटरपेक्षा अधिक सूज येणे, पेशी कमी होणे, एच.सी.टी. वाढणे, प्लेटलेट कमी होणे इ. लक्षणे दिसून येतात. डॉ. दिलीप मुळे यांनी डेंग्यू विकारात रक्तचाचण्याचे महत्त्व आणि मर्यादा याविषयी मार्गदर्शन केले. डेंग्यू आजार गुंतागुंतीचा असूनसुद्धा रुग्ण कमी वेळेत सावरतात. डॉ. श्रीकांत सहस्त्रबुद्धे म्हणाले की, अतिगंभीर रुग्णाला रक्तस्राव होत असल्यास ताजे रक्त व प्लेटलेटची गरज भासू शकते. तसेच ब्रुफेन, अ‍ॅस्पिरीन आणि स्टेरॉईड या औषधांचा वापर यावेळी टाळावा.मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री कुलकर्णी यांनी डेंग्यूसारख्या साथरोगाचा अहवाल डॉक्टरांनी कसा सादर करावा, याबाबत माहिती दिली. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र लाठी यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी डॉ. राजेंद्र गांधी, डॉ. पर्सी जिल्ला, डॉ. सचिन फडणीस, डॉ. वर्षा आपटे, डॉ. तुंगीकर आदींची उपस्थिती होती. डॉ. अपर्णा राऊळ यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालनकेले.