शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

आपत्कालिन परिस्थितीत प्रशासनास सर्वांचे सहकार्य गरजेचे

By admin | Updated: May 17, 2017 00:43 IST

जालना : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची मान्सनूपर्व तयारी आढावा बैठक मंगळवारी घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची मान्सनूपर्व तयारी आढावा बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने सादरीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले, जिह्यातील पूर रेषा आखणी संदर्भात जालना पाटबंधारे विभागाने तात्काळ पूर रेषा पुन्हा आखणीचे काम करुन अहवाल ३१ मे पूर्वी सादर करावा. जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालय यांनी मान्सून कालावधीत पसरणाऱ्या साथीच्या रोगांपासून बचाव होण्यासाठी उपाययोजना कराव्यात व पुरेसा औषधी साठा उपलब्ध करुन ठेवावा. आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स /खाजगी रुग्णालय यांनी प्रशासनास सहकार्य करावे व जनतेची मदत करावी यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नियोजन करावे. पुर या आपत्तीच्या संदर्भात रंगीत तालीम ३१ मे पूर्वी घ्यावी. सदर रंगीत तालीममध्ये जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना बोट चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच गाव निहाय पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्तिंची यादी तहसीलदारांनी तयार करुन सादर करावी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा मार्फत जिल्ह्याची आपत्ती प्रवणता लक्षात घेऊन आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान व आपत्तीपश्चात काय करावे व काय करु नये या विषयीचे मटेरिअल तयार करुन ते सर्व गाव/ग्रामपंचायत स्तरावर तहसीलदार यांचे मार्फत वितरीत करावे. आपत्ती काळात सर्व अधिकारी यांनी त्यांचे मोबाईल चालू ठेवावे व जिल्हा नियंत्रण कक्षा मार्फत येणाऱ्या सूचनेनुसार कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या.