शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

पाणीपुरवठ्याची वीज खंडित, जालन्यात निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:01 IST

थकीत वीज बिलामुळे महावितरणने फिल्टरबेड व मस्तगड पंपहाऊसचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे घाणेवाडी जलाशयातून नवीन जालना भागाला होणारा पाणीपुरवठा रविवारी झाला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : थकीत वीज बिलामुळे महावितरणने फिल्टरबेड व मस्तगड पंपहाऊसचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे घाणेवाडी जलाशयातून नवीन जालना भागाला होणारा पाणीपुरवठा रविवारी झाला नाही.नवीन जालन्याला घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा होतो. नगरपालिकेने येथील पंपहाऊसचे चालू महिन्याचे तीन लाखांचे बील थकविले आहे. ७० हजारांच्या थकबाकीसाठी जुना जालन्यातील मस्तगड पंपहाऊसचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. वीजबिलाच्या जुन्या व चालू थकबाकीचा आकडा दीड कोटीपर्यंत गेला आहे. थकीत बिलाचा भरणा झाल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही, असा पवित्रा महावितरणने घेतला आहे. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. नवीन जालन्यात रविवारी झोननिहाय होणारा नियमित पाणीपुरवठा झाला नाही. जुना जालन्यातील काही भागात पाणी न आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. नवीन जालन्यात झोननिहाय होणारा पाणीपुरवठा तीन ते चार दिवस उशिरा होण्याची शक्यता असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. दरम्यान, आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या पालिकेला वीजबिलाची थकबाकी भरणे दिवसेंदिवस डोईजड होत आहे. काही दिवसांपूर्वी वीजबिल न भरल्यामुळे जायकवाडी-जालना योजनेचा अंबड जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित केला होता. खंडित वीजपुरवठ्याबाबत संदर्भात मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले, की पंपहाऊसचा वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी सोमवारी वीजबिल भरण्याचे नियोजन केले आहे.