शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाणीटंचाईला विजेचा अडसर

By admin | Updated: May 29, 2014 00:51 IST

भोकर : तालुक्यातील २२ गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिग्रहण केले असले तरी यासाठी वीज असणे आवश्यक आहे़

भोकर : तालुक्यातील २२ गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिग्रहण केले असले तरी यासाठी वीज असणे आवश्यक आहे़ पण अनेक गावांत वीज येण्याची ताळमेळ नाही़ २४ तासांपैकी केवळ ५ ते ६ तास येणार्‍या विजेवर ग्रामस्थांना पाण्याचे नियोजन करावे लागते़ यावेळी मिळेल तेवढ्या पाण्यावर समाधान मानावे लागते़ भोकर तालुक्यातील २३ गावांत पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़ यापैकी कामनगाव येथे दोन वेळा टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ तर बाकी गावांत विहीर अथवा बोअर अधिग्रहण करण्यात आले आहे़ अधिग्रहण केलेल्या बोअरहून पाणीपुरवठा होण्यासाठी विजेची आवश्यकता असते़ पण वीज केव्हा येईल व किती वेळ राहील, याची शाश्वती नसते़ पाकी व पाकीतांडा येथे भीषण पाणीटंचाई असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ पाकी येथील एका हातपंपावर येणार्‍या अल्प पाण्यासाठी महिला ताटकळत थांबतात़ दिवशी बु़ तांड्यावर तर केवळ कधीमधी वीज येते़ या येणार्‍या विजेच्या आधारावर ग्रामस्थ पाण्याची नव्हे, तर अंघोळ करण्याचीही वाट पाहतात़ सोमठाणा आबादी येथे विहीर अधिग्रहण केले आहे, यासही विजेची वाट पहावी लागते़ मोखंडीतांडा येथील विद्युत रोहित्र गत दीड महिन्यांपासून बंद आहे़ यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी सार्वजनिक बोअरचे पाणी मिळत नसल्याने ते इतरत्र पाण्यासाठी फिरत आहेत़ ३०० लोकसंख्या असलेल्या या तांड्यावर सिंगल फेज असल्याने लाईट चालू आहे़ पण दीड महिन्यापासून बोअर मात्र बंद आहे़ नसलपूर येथील अधिग्रहण केलेल्या बोअर सुद्धा विजेअभावी २४-२४ तास तास बंद असतो़ अन्य ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे़ (वार्ताहर)