शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

वीजबिल वसुली; शेतकरी कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:39 IST

जिल्ह्यात महावितरणने ऐन रबी हंगामाच्या तोंडावरच शेतकºयांना खिंडीत पकडले आहे. पेरण्यांचा काळ असताना थकित बिलासाठी जोडण्या तोडल्याने शेतकरी कोमात गेला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात महावितरणने ऐन रबी हंगामाच्या तोंडावरच शेतकºयांना खिंडीत पकडले आहे. पेरण्यांचा काळ असताना थकित बिलासाठी जोडण्या तोडल्याने शेतकरी कोमात गेला आहे. हे गाºहाणे पुढाºयांकडे मांडले जात असल्याने तेही संतप्त असून एकप्रकारे शेतकºयांना नागवण्याचा हा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे.यंदा आधीच पावसाळ्यात चांगले पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीनला याचा मोठा फटका बसला आहे. मालाला भाव नसल्याने शेतकºयांनी त्याची विक्रीही केली नाही. मात्र महावितरणने डीपी जळालेल्या गावातील शेतकºयांना चालू तीन व नवीन तीन असे सहा हजारांचे बिल भरणे सक्तीचे केल्याने शेतकरी हवालदिल आहे. त्यामुळे जिल्हाभर ओरड सुरू झाली आहे. काही ठिकाणी विविध पक्ष आंदोलकात्मक पवित्र्यात आहेत.आज आ.संतोष टारफे यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन भेट दिली. कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांच्याशी चर्चा केली. तर कृषीपंपांचे भारनियमन तत्काळ बंद करा, शेतकºयांच्या वीज जोडण्या तोडणे बंद करा, योग्य दाबाचा व सुरळीत वीजपुरवठा करा, नवीन डीपी उपलब्ध करून देण्यास विलंब करू नका, अशी मागणी करणारे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, गयबाराव नाईक, विनायक देशमुख, श्यामराव जगताप, बापूराव बांगर, भागोराव राठोड, संजय राठोड, डॉ.माणिक देशमुख, सुनील दुबे, विलास गोरे आदींची उपस्थिती होती.