शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

वीजबिल वसुली; शेतकरी कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:39 IST

जिल्ह्यात महावितरणने ऐन रबी हंगामाच्या तोंडावरच शेतकºयांना खिंडीत पकडले आहे. पेरण्यांचा काळ असताना थकित बिलासाठी जोडण्या तोडल्याने शेतकरी कोमात गेला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात महावितरणने ऐन रबी हंगामाच्या तोंडावरच शेतकºयांना खिंडीत पकडले आहे. पेरण्यांचा काळ असताना थकित बिलासाठी जोडण्या तोडल्याने शेतकरी कोमात गेला आहे. हे गाºहाणे पुढाºयांकडे मांडले जात असल्याने तेही संतप्त असून एकप्रकारे शेतकºयांना नागवण्याचा हा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे.यंदा आधीच पावसाळ्यात चांगले पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीनला याचा मोठा फटका बसला आहे. मालाला भाव नसल्याने शेतकºयांनी त्याची विक्रीही केली नाही. मात्र महावितरणने डीपी जळालेल्या गावातील शेतकºयांना चालू तीन व नवीन तीन असे सहा हजारांचे बिल भरणे सक्तीचे केल्याने शेतकरी हवालदिल आहे. त्यामुळे जिल्हाभर ओरड सुरू झाली आहे. काही ठिकाणी विविध पक्ष आंदोलकात्मक पवित्र्यात आहेत.आज आ.संतोष टारफे यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन भेट दिली. कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांच्याशी चर्चा केली. तर कृषीपंपांचे भारनियमन तत्काळ बंद करा, शेतकºयांच्या वीज जोडण्या तोडणे बंद करा, योग्य दाबाचा व सुरळीत वीजपुरवठा करा, नवीन डीपी उपलब्ध करून देण्यास विलंब करू नका, अशी मागणी करणारे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, गयबाराव नाईक, विनायक देशमुख, श्यामराव जगताप, बापूराव बांगर, भागोराव राठोड, संजय राठोड, डॉ.माणिक देशमुख, सुनील दुबे, विलास गोरे आदींची उपस्थिती होती.