शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक विभागाचा गोंधळ; उशिरापर्यंत माहितीच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:27 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीतून किती उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले व किती उमेदवार रिंगणात उतरले, याची माहिती उशिरापर्यंत निवडणूक विभागाकडे उपलब्ध नव्हती

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीतून किती उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले व किती उमेदवार रिंगणात उतरले, याची माहिती उशिरापर्यंत निवडणूक विभागाकडे उपलब्ध नव्हती. कारभार आॅनलाईन झाल्यामुळे अडचणी येत असल्याचे कारण निवडणूक विभागाने सांगितले आहे. दरम्यान दुसºया दिवशीही माहिती न मिळाल्यामुळे या विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे.जिल्ह्यात ६९० ग्रामपंचायतसाठी निवडणूक होत आहे. यासाठी हजारो उमेदवारांनी अर्ज दाखल केले. याची छाननी २५ सप्टेंबर रोजी होती. त्यादिवशीही उशिरापर्यंत निवडणूक विभागाकडे किती अर्ज बाद करण्यात आले, याची माहिती नव्हती. तसेच २७ सप्टेंबर रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. गुरूवारी सायंकाळपर्यंत निवडणूक विभागाकडे ही माहिती उपलब्ध न झाल्याने येथील अधिकारी, कर्मचारी किती जोमाने काम करतात, हे समोर आले आहे. तर त्यांना तहसील मार्फत किती वेगाने माहिती पाठविली जाते, हेही दिसते.