शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक विभागाचा गोंधळ; उशिरापर्यंत माहितीच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:27 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीतून किती उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले व किती उमेदवार रिंगणात उतरले, याची माहिती उशिरापर्यंत निवडणूक विभागाकडे उपलब्ध नव्हती

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीतून किती उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले व किती उमेदवार रिंगणात उतरले, याची माहिती उशिरापर्यंत निवडणूक विभागाकडे उपलब्ध नव्हती. कारभार आॅनलाईन झाल्यामुळे अडचणी येत असल्याचे कारण निवडणूक विभागाने सांगितले आहे. दरम्यान दुसºया दिवशीही माहिती न मिळाल्यामुळे या विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे.जिल्ह्यात ६९० ग्रामपंचायतसाठी निवडणूक होत आहे. यासाठी हजारो उमेदवारांनी अर्ज दाखल केले. याची छाननी २५ सप्टेंबर रोजी होती. त्यादिवशीही उशिरापर्यंत निवडणूक विभागाकडे किती अर्ज बाद करण्यात आले, याची माहिती नव्हती. तसेच २७ सप्टेंबर रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. गुरूवारी सायंकाळपर्यंत निवडणूक विभागाकडे ही माहिती उपलब्ध न झाल्याने येथील अधिकारी, कर्मचारी किती जोमाने काम करतात, हे समोर आले आहे. तर त्यांना तहसील मार्फत किती वेगाने माहिती पाठविली जाते, हेही दिसते.