शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

निवडणूक आयोगाने औरंगाबाद लोकसभेचा निकाल देण्यास लावले १६ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 15:35 IST

सकाळी ६ वाजेपासून पोलिसांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा रात्री १२ वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रात ताटकळली होती. 

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला १६ तास लावले. निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षकांमध्ये फेरीनिहाय मतमोजणीचा निकाल देण्यात एकमत होत नसल्यामुळे उशीर होत गेला. राज्यासह मराठवाड्यातील सर्व निकाल जाहीर झालेले असताना औरंगाबाद लोकसभा मतमोजणीचा निकाल मात्र उशिरा लागला. सकाळी ६ वाजेपासून पोलिसांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा रात्री १२ वाजेपर्यंत मतमोजणी केंद्रात ताटकळली होती. 

२६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, २७ फेऱ्याअंती निकाल जाहीर करावा लागला. वैजापूर तालुक्यातील एक ईव्हीएममधील मतमोजणीस रात्री ११ वाजविण्यात आले. तोपर्यंत मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी मतमोजणी केंद्र सोडले होते. काही मतमोजणी प्रतिनिधी तेथे होते. टपाली मतदान, ३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मतमोजणीला उशीर झाला. 

१२ वाजेपर्यंत अंतिम निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देता आला नाही. २७ फेरीतील १ हजार ४८ मतदान वैजापूरमधील एका ईव्हीएमचे होते, असे सांगण्यात आले. मात्र, हे मतदान मोजण्यास उशीर का झाला, याचे स्पष्टीकरण प्रशासनाला देता आले नाही. झालेल्या मतदानानुसार २६ फेऱ्या ठरल्या होत्या. मात्र, २७ मतमोजणी फेऱ्या कशासाठी घेण्यात आल्या, हेदेखील प्रशासनाने सांगितले नाही.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल