शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अठरा हजार कर्मचारी संपावर

By admin | Updated: September 3, 2016 00:30 IST

बीड : २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना जूनीच पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर

बीड : २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना जूनीच पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर २३ मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील विविध विभागातील १८ हजार कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एक दिवसीय संप केला. शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याचे चित्र पहावयास मिळाले.सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातवा वेतन आयोग त्वरित गठीत करून मागील १ जानेवारी २०१६ पासून लागू करावा, कंत्राटी नियुक्त्या रद्द करून आशा कर्मचाऱ्यांना तसेच अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्त्या द्याव्यात यासह विविध मागण्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने लावून धरल्या आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून कर्मचारी आंदोलन करत आहेत; परंतु सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे शासकीय कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महादेव चौरे, सुहास हजारे, सचिन गायकवाड, कपिल पाटील, बालाजी कचरे, सुनील आखाडे, दत्ता चौधरी, परमेश्वर चाफाकानडे, पी.व्ही. देशपांडे, रविकिरण निर्मळ, प्रसाद निर्मळ, विकास कोरडे, श्रीनिवास मुळे, सुजित पारवे, राहुल कसबे, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदवला होता. (प्रतिनिधी)