शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

ओबीसी जनगणनेसाठी प्रभावी दबावगट....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:03 IST

मी सातत्याने हे सांगत आलोय की, ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही ओबीसींची जनगणना होऊ ...

मी सातत्याने हे सांगत आलोय की, ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही ओबीसींची जनगणना होऊ नये, ही शोकांतिकाच होय. इंग्रजांनी तरी अशी जनगणना केली होती. कुठल्या ना कुठल्या प्रकरणात न्यायालये सतत ओबीसींची लोकसंख्येची विचारणा करीत असतात. ही लोकसंख्या कशी द्यायची, कुठून द्यायची? यासाठी जनगणना व्हायला नको का? आता तर कहरच झाला. ओबीसींची जनगणना करण्याचे केंद्र सरकारचे धोरणच नाही. धोरण नसेल तर धोरण घ्यावे लागेल. त्यासाठी मोठे आंदोलन उभे करावे लागेल. मी अलिकडेच मराठवाडा दौरा केला. त्यात ओबीसींच्या जनगणनेशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नाही, शैक्षणिक आरक्षण जाईल, हे मी आवर्जून सांगितले. जागो ओबीसी, जागो..उठो ओबीसी, उठो अशा शब्दांत ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी प्रतिक्रिया नोंदवली.

आमदार नारायण कुंचे यांना विचारले असता, ते म्हणाले की, सध्या मी जालन्यात आहे. ओबीसींच्या हिताचे जे जे असेल ते ते करायला पाहिजे.

केंद्र सरकार ओबीसींची जनगणना करायला तयार नाही, याकडे लक्ष वेधले असता ती काय बातमी आहे, हे मी वाचून नंतर प्रतिक्रिया देतो.

ओबीसींच्या जनगणनेचे धोरण केंद्र सरकारला स्वीकारावेच लागेल, अशा मोजक्या शब्दात भाजपचे आमदार अतुल सावे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

ओबीसींचा चेहरा म्हणून अलिकडेच केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेले अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याशी संपर्क साधला असता, ते मिटींगमध्ये आहेत, असे सांगण्यात आले.