शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

उड्डाणपुलाला भूसंपादनाचा खोडा

By admin | Updated: May 23, 2016 01:22 IST

औरंगाबाद : महावीर चौकातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी पुलालगतच्या सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणासाठी लागणारी जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला मिळणे सध्या तरी अवघड आहे.

औरंगाबाद : महावीर चौकातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी पुलालगतच्या सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणासाठी लागणारी जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला मिळणे सध्या तरी अवघड आहे. जागा मिळवून देण्यासाठी मनपा आणि रस्ते विकास महामंडळाचा पत्रव्यवहाराचा खेळ सुरू असल्यामुळे पुलाचे उद्घाटन पावसाळ्यानंतर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.रेल्वेस्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक या रोडवर तो पूल बांधण्यात आला आहे. मुळात वाहतुकीचा रेटा हा नगरनाका ते जालना रोड या दिशेने होता. त्यामुळे पूल या दिशेने बांधला जावा, अशी मागणी पुढे आली. या मागणीसाठी न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली. परंतु पुलाची दिशा बदलली नाही. रेल्वेस्टेशन ते बसस्थानक हा रोड मनपाच्या विकास आराखड्यातील रोड आहे. त्या रोडचे रुंदीकरण करून देणे ही मनपाची जबाबदारी आहे. म्हाडा आणि बाबा पेट्रोलपंपाच्या बाजूचे दोन्ही सर्व्हिस रोड अरुंद आहेत. त्यामुळे पूल वाहतुकीस खुला व सुरळीतपणे होणे शक्य नाही. सर्व्हिस रोडचे रुंदीकरण करण्यासाठी भूसंपादन गरजेचे आहे. मनपाकडे भूसंपादन करून देण्यासाठी रक्कम नाही. टीडीआर देण्यासाठी पालिकेची तयारी आहे. परंतु जागा मालक टीडीआर घेण्यास तयार नाहीत. पुलाच्या सर्व चाचण्या झाल्या आहेत. याप्रकरणी रस्ते विकास महामंडळाने मनपा आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे. कार्यकारी अभियंता विक्रांत जाधव म्हणाले, सर्व्हिस रोडसाठी भूसंपादन महत्त्वाचे आहे. ते झाल्यानंतर रुंदीकरण होईल. सध्या पुलाच्या लोकार्पणाची तारीख सांगणे अवघड आहे.