शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

भिंतीवरील झुडपांमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात!

By admin | Updated: August 11, 2014 00:17 IST

दिंद्रूड: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व संबंधित गावांच्या उदासिनतेमुळे दिंद्रूडपासून जवळ असलेल्या चाटगाव तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

दिंद्रूड: वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व संबंधित गावांच्या उदासिनतेमुळे दिंद्रूडपासून जवळ असलेल्या चाटगाव तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तलावाच्या भिंतीवरच मोठमोठी झाडे उगवली आहेत, त्यामुळे तलावास धोका पोहोचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तविली जात आहे.दिंद्रूड, चाटगाव, संगम, देवदहिफळ या चार गावांच्या सीमेवर असलेल्या चाटगाव साठवण तलावाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे उगवली आहेत. मागील तीन वर्षांपासून ही परिस्थिती बदलली नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. गावातील पंचायत मंडळीचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या भिंतीवर बाभळ, सुबाभुळ, चिलारी, सिरस आदी प्रकारच्या जातीची झाडे उगवलेली आहेत. ही झाडे मोठमोठी झाली असल्यामुळे त्यांची मुळी तलावाच्या भिंतीत खोलवर जात आहेत, त्यामुळे या भिंतीला भेगा पडू लागल्या आहेत. एवढी गंभीर परिस्थिती उद्भवून सुद्धा संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या तलावाच्या भिंतीवरील झाडे तोडून होणारा अनर्थ टाळावा, अशी मागणी प्रकाश ठोंबरे, हनुमान बडे, बालासाहेब बडे यांनी केली आहे. या तलावावरच नाही तर तेलगाव पाटबंधारे विभागाचे पूर्ण शाखेसाठी दोन कर्मचारी आहेत. दहा ते बारा तलावाचे काम अल्पशा कामगारावर आपण करू शकत नसल्याचे कनिष्ठ अभियंता डी.बी. गुळभिले यांनी सांगितले. (वार्ताहर)