शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

बेसुमार वाळू उपशामुळे गोदाकाठची शेती धोक्यात

By admin | Updated: December 8, 2015 00:03 IST

वडीगोद्री : अंबड व घनसावंगी तालुक्याला गोदावरी नदी वरदान आहे. मात्र, गत काही वर्षांत नदीतील वाळूच्या बेसुमार उपशामुळे हे पात्र वाळवंट बनत आहे.

वडीगोद्री : अंबड व घनसावंगी तालुक्याला गोदावरी नदी वरदान आहे. मात्र, गत काही वर्षांत नदीतील वाळूच्या बेसुमार उपशामुळे हे पात्र वाळवंट बनत आहे. परिणामी पाणी पातळीत कमालीची खालावत असल्याने शेतीही धोक्यात आली आहे. वाळू उपशाकडे महसूलसह पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सुजलाम सुफलाम असलेले हे पात्र आज रोजी भकास झाले आहे. दहा ते पंधरा फुट खड्डे लक्ष वेधून घेतात. जेसीबी मशीन, पोकलँड मशीन आदी अत्याधुनिक साहित्याचा वापर करून वाळू तस्कारांनी गोदेचे पात्र अक्षरश: खरडून टाकले आहे. वाळू उपशामुळे नदीपात्रात विहिरीही कोरड्या पडत आहेत.अत्यल्प पावसामुळे परिसरातील जलसाठ्यांनाही पाणी नाही. पिके जगवावीत कशी, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गत तीन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे शेतीची माती होत आहे. अवैध वाळू उपसा करून तस्करांची चांदी होत आहे. काही ठिकाणी अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिसही संधीचे सोने करत आहे. तालुक्यातून ज्या गावातून नदी गेली आहे तेथून हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. रात्री शेकडे वाहने, जेसीबी, पोकलँड फिरत असतात. वाळू उपशामुळे गोदावरी नदीत पाणी झिरपण्याची क्षमताच कमी झाली असल्याचे शेतकरी सांगतात. ज्या शेतकऱ्यांनी पात्रात विहिरी घेतल्या आहेत त्यातूनही लाखो लीटर पाण्याचा उपसा सुरू आहे.