शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे काटशिवरी फाटा ते गोळेगाव रस्ता बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:07 IST

खुलताबाद : शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जटवाडा रस्त्यांचे काम पूर्ण केले असले तरी सुरुवातीचा काटशिवरीफाटा ते गोळेगाव हा दोन ...

खुलताबाद : शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जटवाडा रस्त्यांचे काम पूर्ण केले असले तरी सुरुवातीचा काटशिवरीफाटा ते गोळेगाव हा दोन कि.मी. रस्ता अर्धवट सोडल्याने या रस्त्यावर मोठमोठी भगदाडे पडली आहे. यामुळे पावसाळ्यात वाहनधारकांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे.

हर्सूल- जटवाडा- काटशिवरी फाटा(गदाणा) या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावर २५ कोटी रुपये वर्षभरापूर्वी खर्च करण्यात आले आहे. यात उर्वरित सर्व डांबरीकरणाची, पुलाची, घाट रुंदीकरणाची कामे झाली असून, फक्त काटशिवरीफाटा ते गोळेगाव हा दोन कि.मी रस्ताच अपूर्ण राहिला आहे. हा रस्ता पूर्णत: उखडला असून, मोठमोठी भगदाडे पडल्याने पावसाळ्यात छोटेमोठे अपघात होत आहे. सुमारे २५ गावांच्या लोकांना जटवाडामार्गे औरंगाबादला जाण्यासाठी हा मधला मार्ग अत्यंत नजीकचा आहे. त्याचबरोबर सिडको, हडको भागातील भाविकांना वेरूळ, खुलताबादला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा असल्याने या रस्त्यावर रहदारी वाढली आहे. मात्र, पावसाळ्यात हा दोन कि.मी. रस्ता धोकादायक बनल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

फोटो कॅप्शन : काटशिवरीफाटा ते गोळेगाव हा दोन कि.मी. रस्ता अर्धवट राहिल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे.

310821\4755img-20210831-wa0097.jpg

काटशिवरीफाटा ते गोळेगाव हा दोन किमी रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे छोटेमोठे अपघात होवून अनेकांना अपंगत्व आले आहेत.