शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

कामेच नसल्याने जलसंपदाला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:50 IST

जिल्ह्याला जलसंपदाचे स्वतंत्र कार्यालय व मनुष्यबळ नसल्याने कायम परावलंबी राहावे लागत होते. कार्यकारी अभियंत्यांसह उपविभाग मंजूर झाल्यानंतरही पुन्हा तेच चित्र निर्माण झाले असून काही कार्यालये तर कुलूपबंदच राहात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याला जलसंपदाचे स्वतंत्र कार्यालय व मनुष्यबळ नसल्याने कायम परावलंबी राहावे लागत होते. कार्यकारी अभियंत्यांसह उपविभाग मंजूर झाल्यानंतरही पुन्हा तेच चित्र निर्माण झाले असून काही कार्यालये तर कुलूपबंदच राहात आहेत.हिंगोली येथे लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कार्यालय आले. मात्र कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता व इतर तांत्रिक पदे रिक्त आहेत. केवळ कारकुनी कर्मचारी हजर असतात. त्यापैकीही काही या अनागोंदीचा फायदा घेण्यात यशस्वी होत आहेत. हिंगोली उपविभागाच्या अधिकाºयांकडेच हा सर्व पदभार आहे. त्यांच्याकडे हा विभाग अतिरिक्त पदभाराचा असल्याने आपले काम सांभाळून ते सोयीनुसार या कार्यालयाचा कारभार पाहतात. बैठका व इतर महत्त्वपूर्ण बाबी वगळता त्यांनाही वेगळ देणे शक्य नाही. तर नवीन कोणतीच कामे नसल्याने येथे कोणी इतर अधिकारी यायला तयार नाही. अनुशेष मंजूर झाल्याशिवाय कोणी येईल, याचीही सुतराम शक्यता नाही. मात्र तूर्त तरी हे कार्यालय अधून-मधून गजबजलेले व कायम ओसच पडलेले पहायला मिळते. या कार्यालयाचे इतर उपविभाग तर कुलूपबंदच असतात.या विभागात कार्यकारी अभियंता-१, उपकार्यकारी अभियंता -१, उपविभागीय अभियंता-३, कनिष्ठ व शाखा अभियंता-१८, लेखापाल-१, आरेखक-१, सहायक आरेखक-१, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक- १२, अनुरेखक ३, वरिष्ठ लिपिक-५, कनिष्ठ लिपिक-१0, टंकलेखक ६, वाहनचालक ५, शिपाई ९ अशी एकूण ८४ पदे जिल्हाभरातील कार्यालयांत रिक्त आहेत. तर केवळ ४0 जणांवर या विभागाचा कारभार चालत आहे. त्यातच तीन उपविभाग व विभागाला प्रमुख अधिकाºयांचीच पदे रिक्त असल्याने कुलूपबंद राहिल्यास कोणी लक्ष देण्यासही तयार नाही. त्यामुळे या कार्यालयाकडे लक्ष देण्यासाठी आधी त्यांना विविध कामांना निधी मंजूर करून देणे गरजेचे आहे. तसे झाल्यास येथे येण्यास अधिकारीही उत्सुक राहतील, असे चित्र आहे.