शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक व्यवस्थेअभावी शहराचा विकास रखडला...!

By admin | Updated: July 28, 2016 00:43 IST

गजेंद्र देशमुख , जालना जालना शहरातील सावर्जनिक वाहतूक व्यवस्थेत काळानुरूप बदल करण्यात न आल्याने शहराचा विकास खुंटत असल्याचे मत लोकमत सर्व्हेक्षणातून व्यक्त केले.

गजेंद्र देशमुख , जालना जालना शहरातील सावर्जनिक वाहतूक व्यवस्थेत काळानुरूप बदल करण्यात न आल्याने शहराचा विकास खुंटत असल्याचे मत लोकमत सर्व्हेक्षणातून व्यक्त केले. एकूणच नगर पालिकेने शहर परिसरातून रस्त्यांना सुयोग्य अशी सीटीबस व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी या सर्व्हेक्षणातून प्रकर्षाने समोर आली. प्रश्नावलीच्या माध्यमातून हे सर्व्हेक्षण झाले. यात तीन प्रश्न विचारण्यात आले. यात प्रामुख्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकासास पूरक की मारक या प्रश्नावर अनेकांनी मत भिन्नता व्यक्त केली. या प्रश्नावर ७० टक्के जनतेला वाहतूक व्यवस्था विकासासाठी पूरक वाटते. २० टक्के वाचकांना नाही असे वाटते. १० टक्के वाचकांनी याबाबत काही माहिती नाही. शहर पसिराचा विकास वाढत आहे. त्या दृष्टीने नगर पालिकेने सीटीबस अथवा अन्य वाहनांचा पयार्य निवडण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली. सार्वजनिक व्यसस्था सुरळीत झाल्यास विकास होईल का या प्रश्नावर ५० टक्के वाचकांना विकास होईल असे वाटते. ३० टक्के नागरिकांना नाही तर २० टक्के वाचकांना याबाबत काहीच माहिती नाही. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होतेय असे वाटते का? यावर ८० टक्के वाचक होय म्हणतात. ५ टक्के वाचक नाही म्हणतात तर १५ टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत.