शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

सेंद्रीय शेतीतून केली दुष्काळावर मात !

By admin | Updated: December 20, 2015 23:51 IST

राजकुमार जोंधळे , लातूर सध्याच्या भयावह आणि जिवघेण्या दुष्काळावर केवळ चर्चा करीत बसण्यापेक्षा त्यावर कशी मात करता येईल? यावर संशोधनवृत्तीतून सेंद्रीय शेतीचा प्रयोग यशस्वी करीत

राजकुमार जोंधळे , लातूरसध्याच्या भयावह आणि जिवघेण्या दुष्काळावर केवळ चर्चा करीत बसण्यापेक्षा त्यावर कशी मात करता येईल? यावर संशोधनवृत्तीतून सेंद्रीय शेतीचा प्रयोग यशस्वी करीत लातूर तालुक्यातील सेलू जवळगा येथील एका तरुण शेतकऱ्याने दुष्काळावर मात केली आहे. रबी हंगामातील जोंधळा, हरभरा, करडई आदी पिकांनी त्यांचा मळा फुलला आहे.सेलू जवळगा येथील तरुण शेतकरी अभिजीत चौंडा यांना २२ एकर जमीन आहे. रासायनिक खताचा वापर करून आतापर्यंत त्यांनी शेती केली. परंतु, खर्चाइतकेही उत्पन्न निघेना. रासायनिक खताच्या माऱ्यामुळे जमिनीचा पोतही घसरला. कृषी विभागातील तज्ज्ञांकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले. रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत आणि उत्पादनात घट हे लक्षात आल्याने त्यांनी सेंद्रीय शेतीचा प्रयोग हाती घेतला आणि यंदाचा रबी हंगाम धोक्यात असताना करडई, मोठी ज्वारी, हरभरा आदी पिकांची पेरणी केली. पाणीही कमी लागले. सेंद्रीय खतामुळे पीक बहरून आले आहे. ज्वारी फुलोऱ्यात असून, हरभऱ्याला घाटे लागले आहेत. मागचा अनुभव पाहता उत्पादनात मोठी वाढ होणार हे आता निश्चित आहे. केवळ सेंद्रीय खत आणि आहे त्या पाण्याचा योग्य वापर यामुळे दुष्काळातही त्यांची शेती हिरवीगार झाली आहे. २२ एकरपैकी २० एकरामध्ये करडई, हरभरा आणि जोंधळा हे पीक बहरात आले आहे.