शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

नागपंचमीवर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 1, 2014 00:24 IST

मो़या़शेख, वस्सा दरवर्षी श्रावण महिन्यात शेती हिरवीगार दिसते. परंतु यंदा पावसाअभावी खरीपाची पेरणी वाया गेली आहे,

मो़या़शेख, वस्सादरवर्षी श्रावण महिन्यात शेती हिरवीगार दिसते. परंतु यंदा पावसाअभावी खरीपाची पेरणी वाया गेली आहे, तसेच ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या छळा बसत आहेत़ दुष्काळाच्या सावटातच नागपंचमी सणाच्या झोक्यावर उदासिनतेची छाया पसरली आहे. हा सण साजरा करण्याचे आवसान बळीराजात उरलेले नाही. जिल्ह्यात पावसाचे जून व जुलै हे दोन महिने कोरडे ठाक गेले आहेत. मोठा पाऊस कुठेच झालेला नाही. हलक्या पावसावरच शेतकऱ्यांनी कशीबशी खरीपाची पेरणी पूर्ण केली खरी परंतु, ही पिके धोक्यात आली आहेत. १ आॅगस्ट रोजी नागपंचमी हा सण शहर व ग्रामीण भागात उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमी सणासाठी सासरी गेलेल्या नवविवाहित मुलींना माहेरी आणण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे; परंतु शेतकऱ्यांनी अल्पश: पावसावर धूळ पेरणी केली होती. परंतु पावसाने दडी मारल्याने पिके हातची गेली. त्यानंतर उसनवारी व कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली तिही वाया गेली. अशा परिस्थितीत नागपंचमीचा सण कसा साजरा करावा या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. पंचमीचा झोका पावसाने ओलाचिंब व्हावा, अशी प्रतीक्षा लागली आहे़ गतवर्षी शेती होती हिरवीगारगेल्या वर्षी जुनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेती हिरवीगार होती. त्यामुळे जिल्ह्यातील नवविवाहित मुलींना नागपंचमी सणानिमित्त माहेरी आणले होते़ यंदा मात्र बळीराजा चारही बाजुंनी अडचणीत सापडला आहे़ त्यामुळे यंदा नागपंचमीचा सण साजरा करणाऱ्यावर दुष्काळाचे विरजन पडले आहे़ नागपंचमी म्हटले की नवविवाहित मुलीच्या आनंदाला पारावारच उरत नाही़ परंतु, यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे़ यामुळे नागपंचमीच्या दिवशी नवविवाहित मुलीचे वडील अथवा भाऊ तिला माहेरी आणण्यासाठी जातात़ परंतु, यंदा अशी परिस्थिती दिसून येत नाही़ ग्रामीण भागात पाणीटंचाई असल्यामुळे विद्यार्थ्यांनीही सण साजरा करण्यासाठी गावाकडे जाणे टाळले आहे़