शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

डीपीच्या श्रेयवादावरून राजकारण पेटतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:36 IST

महावितरणमध्ये आॅईलचा तुटवडा असल्याने रोहित्र (डीपी) दुरुस्ती मागील महिनाभरापासून खोळंबली आहे. रोहित्र घेऊन जाण्यासाठी शेतकरी दररोज चकरा मारत आहेत. तिकडे शेतातील पीके करपत आहेत. परंतु बराच काळ मूग गिळून बसलेले जनतेचे कैवारी आता आॅईल येताच शेतक-यांचा कैवार घेत आहेत. त्यातून श्रेयवादाचे राजकारण मात्र चांगलेच पेटण्याचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देवाली कोणे ? : आॅईल तुटवड्याने निर्माण झालेला प्रश्न कायमच, दोन आमदारांना आव्हान देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणमध्ये आॅईलचा तुटवडा असल्याने रोहित्र (डीपी) दुरुस्ती मागील महिनाभरापासून खोळंबली आहे. रोहित्र घेऊन जाण्यासाठी शेतकरी दररोज चकरा मारत आहेत. तिकडे शेतातील पीके करपत आहेत. परंतु बराच काळ मूग गिळून बसलेले जनतेचे कैवारी आता आॅईल येताच शेतक-यांचा कैवार घेत आहेत. त्यातून श्रेयवादाचे राजकारण मात्र चांगलेच पेटण्याचे संकेत मिळत आहेत.रोहित्राअभावी शेतातील उभ्या पिकाची राख होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनला असून महावितरणचे खेटे घेत आहे. तर काहीजणांनी रोहित्र आमच्यामुळेच मिळत आहे, असे शेतकºयांना भासवून गेटपास देत असल्याचा आरोप करीत २३ नोव्हेंबर रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी महावितरणच्या अधिकाºयांना धारेवर धरले.सवना, खंडाळा, करंजाळा सावळी येथील शेतकरी रोहित्रांसाठी महाविरतण कार्यालयात आले होते. परंतु आॅईलचा तुटवडा असल्याने अनेक शेतकरी कार्यालय परिसरातच बसून होते. लिंबाळा मक्ता येथील एमआडीसीत काहीजण रोहित्र देण्यावरून श्रेय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. आमदार, खासदारांचे सहकारी, पीए हे गेटपास देऊन रोहित्र आम्हीच देत आहोत असे भासवत असल्याचा आरोप बांगर यांनी केला. शिवसेना शेतकºयांच्या हितासाठी लढते व लढत आहे, त्यामुळे फुकट श्रेय घेणाºयांनी हा बाजार बंद करावा, असेही ते म्हणाले. यावेळी अधिकारी मात्र चांगलेच भांबाऊन गेले होते.