शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

नगररोडवरील वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 20:16 IST

या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे वाहनधारकांना साऊथसिटी व लिंकरोडमार्गे ये-जा करावी लागत आहे.

वाळूज महानगर : औरंगाबाद-नगररोडवरील गोलवाडी फाट्यापासून नगर नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी होत असल्यामुळे या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे वाहनधारकांना साऊथसिटी व लिंकरोडमार्गे ये-जा करावी लागत आहे.

औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे या पुलावरील खड्डे बुजविण्याचे व डांबरीकरणाचे काम पंधरा दिवसापंूर्वी सुरु करण्यात आले आहे.

या कामामुळे दररोज सकाळी व सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत आहे. रेल्वे उड्डाणपुलावर शनिवारी सायंकाळी रोडरोलर नादुरुस्त झाल्याने दीड तास वाहतूक ठप्प होता. यानंतर छावणी व वाळूज वाहतुक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नादूरुस्त रोड रोलर पुलावरुन हटविल्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास या पुलावरील वाहतुक सुरळीत सुरु झाली.

रविवारीही या पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण सुरु असल्यामुळे दिवसभर या पुलावर वाहतुकीच्या कोंडीचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागला. गोलवाडी फाटा ते नगर नाका दरम्यान सतत वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे अनेक वाहनधारक साऊथसिटी व लिंकरोडमार्गे शहरात ये-जा करीत आहे. हा प्रमुख महामार्ग असल्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम वेगात पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.

टॅग्स :Walujवाळूजroad safetyरस्ते सुरक्षा