शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

चालकांना चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे

By admin | Updated: December 19, 2014 00:59 IST

औरंगाबाद : बस, रिक्षा यासह विविध वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे क रण्याचा निर्णय जिल्हा परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

औरंगाबाद : बस, रिक्षा यासह विविध वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चालकांसाठी चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे क रण्याचा निर्णय जिल्हा परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. चारित्र्य प्रमाणपत्र असणाऱ्या वाहनचालकांकडूनच शाळांनी विद्यार्थ्यांची वाहतूक केली पाहिजे, अशी सूचना पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी या बैठकीत केली.विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रत्येक शाळेत शालेय परिवहन समिती स्थापन करणे आवश्यक आहे; परंतु अनेक शाळांमध्ये ती स्थापन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय शाळांमध्ये समिती स्थापन केल्याची नोंदही आरटीओ कार्यालयात नसल्याचे दिसून येते. स्कूल बस असो की रिक्षा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र वेळोवेळी समोर आलेल्या घटनांमुळे ऐरणीवर येत आहे. गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयात जिल्हा परिवहन समितीची बैठक पार पडली. प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंद सैंदाणे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.