शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

कपातीच्या निर्णयामुळे धास्ती

By admin | Updated: December 11, 2014 00:24 IST

हिंगोली : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर विकासाचा वेगळा ट्रेेंड निर्माण होण्याची स्वप्ने पाहिली गेली. मात्र जुन्या सरकारवर खापर फोडून निधी कपातीची घोषणा करण्यात आली आहे.

हिंगोली : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर विकासाचा वेगळा ट्रेेंड निर्माण होण्याची स्वप्ने पाहिली गेली. मात्र जुन्या सरकारवर खापर फोडून निधी कपातीची घोषणा करण्यात आली आहे. पुरवणी अर्थसंकल्पीय तरतुदीत मात्र काही प्रमाणात निधी मिळाल्याचे केवळ समाधान आहे.जिल्हा वार्षिक योजनेत जवळपास ८0 कोटी मंजूर आहेत. त्यापैकी ४८ कोेटी मिळाले आहेत. उर्वरित निधी हा चाळीस टक्केच राहिला आहे. त्यामुळे शासनाकडून लावण्यात येणारी कात्री याच निधीला बसते की काय, अशी धास्ती निर्माण झाली आहे. काही योजनांत अधिकचे नियोजन करून पुढच्या वर्षीचा निधी त्याच कामासाठी वापरता येईल, अशा पद्धतीने नियोजन केले जाते. मात्र ही बाब यावर्षी अंगलट येण्याचीच चिन्हे आहेत. अशा पद्धतीने नियोजन केले अन् यंदाचाच पूर्ण निधी मिळाला नाही तर पुढील वर्षीच्या नियोजनाचे तीनतेरा वाजणार आहेत.विविध विभागांनी वार्षिक योजनेतील निधी खर्चासाठी आता हालचाली गतिमान केल्या आहेत. यापूर्वी सलग दोन निवडणुकांमुळे कोणत्याही विभागाला कामे करता आली नाहीत. एकतर आचारसंहितेने बरीच कामे खोळंबली होती. त्यानंतर इतर कामे अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या कामात जुंपली गेल्याने रखडली होती. याचा परिणाम जिल्ह्यात दिसून आला. अनेक कामे आता सुरू होत आहेत. विविध प्रकारच्या कामांच्या निविदापासून ते कामे सुरू होण्यापर्यंतचा काळ सध्या आहे. मात्र मध्येच निधी कपातीची महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची घोषणा सर्वांनाच बुचकळ्यात टाकून गेली. यात नेमकी कोणती कपात होणार यावरून सं:दिग्धता दिसून येते. लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांतही याबाबतची चर्चा होत आहे.(वार्ताहर)