शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

डॉक्टरला साडेपाच लाखांचा गंडा

By admin | Updated: July 3, 2016 00:47 IST

औरंगाबाद : रिलायन्स विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील डॉक्टरशी गोड गोड बोलून त्यांना विमा पॉलिसी आणि शेअरमध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष दाखवून तब्बल ५ लाख ६२ हजार ९९९ रुपयांचा गंडा घातला.

औरंगाबाद : रिलायन्स विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शहरातील डॉक्टरशी गोड गोड बोलून त्यांना विमा पॉलिसी आणि शेअरमध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष दाखवून तब्बल ५ लाख ६२ हजार ९९९ रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.बालाजीनगर येथील रहिवासी डॉ. सुरेंद्र अमरसिंग दीक्षित (५५) यांनी रिलायन्स विमा कंपनीकडून २०११ मध्ये एक विमा पॉलिसी खरेदी केली होती. ते नियमित विमा हप्ता भरत असताना २०१३ मध्ये कंपनीकडून त्यांना फोन यायला लागले. त्यावेळी फोन करणाऱ्यांनी जुनी पॉलिसी रद्द करून नवीन दोन पॉलिसी घ्या, तुम्हाला जास्त लाभ होईल असे सांगितले. जुन्या पॉलिसीचे पैसे तुम्हाला परत मिळतील, असे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून डॉक्टर दीक्षित यांनी दोन विमा पॉलिसी खरेदी केल्या. काही दिवसांनंतर त्यांनी कंपनीशी संपर्क साधून जुनी पॉलिसी बंद करणार होता, त्याचे काय झाले असे विचारले तेव्हा तुम्ही आॅनलाईन पॉलिसी खरेदी केली असल्याने त्याचा आमच्याशी संबंध नसल्याचे कंपनीने त्यांना कळविले. त्यामुळे त्यांनी कंपनीकडे लेखी तक्रार केली. दरम्यान, १३ आॅक्टोबर २०१५ रोजी रिलायन्स कंपनीचे डेप्युटी मॅनेजर दक्ष मेहता यांनी त्यांना फोन करून त्यांच्या तक्रारीविषयी चौकशी केली.