शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

ईश्वर भक्ती सुख-शांतीचा मार्ग

By admin | Updated: February 28, 2017 00:47 IST

लातूर येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय ‘इज्तेमा’ला सोमवारी प्रारंभ झाला

लातूर : ईश्वर भक्ती ही सुख-शांती आणि समृद्धीचा मार्ग आहे. कुरआनमध्ये ईश्वराने केलेल्या मार्गदर्शनानुसार आचरण केले तर सुखी जीवनाचा मार्ग सापडतो़ कुरआन आणि हदिसमध्ये समस्त मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग दाखविला आहे़ त्यासाठी कुरआन व हदीसचे समजून वाचन केले तर त्यातील संदेश कळतो़ त्यानुसार जगण्याचा प्रयत्न केला तर जीवनात शांती आणि समृद्धी प्राप्त होते, असा उपदेश नांदेड येथील मौलाना सादसाब यांनी येथे केला़लातूर येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय ‘इज्तेमा’ला सोमवारी प्रारंभ झाला. दुपारच्या सत्रात उपदेश करताना मौलाना सादसाब म्हणाले, पाच वेळेची नमाज पठण करणे अनिवार्य आहे़ नमाज चांगल्या मार्गाकडे घेऊन जाते़ यातून मनाला शांती आणि जीवनाला दिशा मिळते़ सायंकाळच्या सुमारास औरंगाबाद येथील मौलाना युसूफभाई म्हणाले, पैगंबर हजरत मुहम्मद (सल्ल़) यांचे जीवन सबंध मानव जातीसाठी आदर्श आहे़ ते कुरआनच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगले़ पैगम्बरांनी अल्लाहचा प्रत्येक संदेश मानवापर्यंत पोहोचविला आहे़ त्यासाठी वाचनाची व ते समजण्याची गरज असून, त्यानुसार आचरण करणे महत्वाचे आहे़ तरच जीवनात यशस्वी होता येईल, असेही मौलाना युसूफभाई म्हणाले़ इज्तेमासाठी जिल्हाभरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़