शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

ईश्वर भक्ती सुख-शांतीचा मार्ग

By admin | Updated: February 28, 2017 00:47 IST

लातूर येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय ‘इज्तेमा’ला सोमवारी प्रारंभ झाला

लातूर : ईश्वर भक्ती ही सुख-शांती आणि समृद्धीचा मार्ग आहे. कुरआनमध्ये ईश्वराने केलेल्या मार्गदर्शनानुसार आचरण केले तर सुखी जीवनाचा मार्ग सापडतो़ कुरआन आणि हदिसमध्ये समस्त मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग दाखविला आहे़ त्यासाठी कुरआन व हदीसचे समजून वाचन केले तर त्यातील संदेश कळतो़ त्यानुसार जगण्याचा प्रयत्न केला तर जीवनात शांती आणि समृद्धी प्राप्त होते, असा उपदेश नांदेड येथील मौलाना सादसाब यांनी येथे केला़लातूर येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय ‘इज्तेमा’ला सोमवारी प्रारंभ झाला. दुपारच्या सत्रात उपदेश करताना मौलाना सादसाब म्हणाले, पाच वेळेची नमाज पठण करणे अनिवार्य आहे़ नमाज चांगल्या मार्गाकडे घेऊन जाते़ यातून मनाला शांती आणि जीवनाला दिशा मिळते़ सायंकाळच्या सुमारास औरंगाबाद येथील मौलाना युसूफभाई म्हणाले, पैगंबर हजरत मुहम्मद (सल्ल़) यांचे जीवन सबंध मानव जातीसाठी आदर्श आहे़ ते कुरआनच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगले़ पैगम्बरांनी अल्लाहचा प्रत्येक संदेश मानवापर्यंत पोहोचविला आहे़ त्यासाठी वाचनाची व ते समजण्याची गरज असून, त्यानुसार आचरण करणे महत्वाचे आहे़ तरच जीवनात यशस्वी होता येईल, असेही मौलाना युसूफभाई म्हणाले़ इज्तेमासाठी जिल्हाभरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़