शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

जिल्ह्याचा ८०़८९ टक्के निकाल

By admin | Updated: June 13, 2017 23:39 IST

परभणी : दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा ८०.८९ टक्के निकाल लागला असून औरंगाबाद विभागामध्ये परभणी जिल्हा गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा ८०.८९ टक्के निकाल लागला असून औरंगाबाद विभागामध्ये परभणी जिल्हा गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून २९ हजार ९६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २९ हजार ५१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २३ हजार ८७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याची जिल्ह्याची टक्केवारी ८०.८९ टक्के एवढी आहे. इतर जिल्ह्यांचा निकाल पहाता परभणी जिल्हा औरंगाबाद विभागात शेवटच्या स्थानावर राहिला आहे. विशेष म्हणजे,गतवर्षीही जिल्हा शेवटच्याच स्थानावर होता. यावर्षी परभणी जिल्ह्यातील ४ हजार ५८२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून ८ हजार ५२६ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये, ८ हजार ४०७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये आणि २ हजार ३६० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तालुकानिहाय निकालामध्ये जिंतूर तालुक्याने बाजी मारली आहे. जिंतूर तालुक्याचा निकाल ८६.३८ टक्के लागला असून गंगाखेड तालुक्याचा ८३.१० टक्के, परभणी तालुक्याचा ८१.१० टक्के, सेलू तालुक्याचा ८०.७४ टक्के, पाथरी तालुक्याचा ७९.५० टक्के, पूर्णा तालुक्याचा ७९.३६ टक्के, पालम तालुक्याचा ७९.२६ टक्के, सोनपेठ तालुक्याचा ७५.८४ टक्के आणि मानवत तालुक्याचा निकाल ७०.२५ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दहावीच्या निकालामध्ये यावर्षी समाधानकारक वाढ झाली आहे़ मागील वर्षी परभणी जिल्ह्याचा निकाल ७७़८० टक्के निकाल लागला होता़ यावर्षी १० टक्क्यांनी निकाल वाढला आहे़ दरम्यान, मंगळवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन निकाल जाहीर झाला़ त्यानंतर परभणी शहरातील विविध इंटरनेट कॅफेवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती़ परभणी जिल्ह्यात १५ जून पासून शाळा सुरू होणार आहेत़ सध्या शाळांना सुट्या असून, यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला़