शहरं
Join us  
Trending Stories
1
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
2
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
3
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
4
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
5
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
6
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
7
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
8
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
9
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
10
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
11
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
12
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
13
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
14
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
15
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
16
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
17
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
18
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
19
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
20
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?

दोन टक्के पाणीसाठ्यावरच जिल्ह्याची मदार

By admin | Updated: August 26, 2015 00:29 IST

बीड : जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात केवळ २ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने प्रशासन देखील चिंताक्रांत आहे.

बीड : जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात केवळ २ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने प्रशासन देखील चिंताक्रांत आहे.जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांची एकूण संख्या १४२ आहे. यापैकी केवळ ६४ प्रकल्पांमध्ये जोत्याखाली पाणी आहे. यातील काही प्रकल्पात गाळमिश्रीत पाणी असल्याने ते पिण्यायोग्य नाही. भर पावसाळ्यात सिंचन प्रकल्प कोरडेठाक पडण्याची मागील तीन दशकातील ही पहिलीच वेळ असल्याचे जलतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी पाच-सहा किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सिंचन प्रकल्पांध्ये केवळ दोन टक्के साठा शिल्लक राहिल्याने आता पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकरची संख्या ५५० वरजिल्ह्यात पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवण्यात येत आहे. सद्य स्थितीत ५६६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. एकट्या आष्टी तालुक्यासाठी १२५ टँकर लावण्यात आलेले आहेत. बीड ९८, गेवराई ९३, वडवणी ६, शिरूर कासार ३९, पाटोदा २५, अंबाजोगाई ५, केज ५०, परळी १८, धारूर २१, माजलगाव ३७ एवढ्या टँकरद्वारे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा केला जात आहे. शहरी भागात पाटोदा १, केज १५, आष्टी १७, शिरूर कासार ३, धारूर १५ याप्रमाणे ४९ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे.आगामी काळात पाऊस पडला नाही तर भर पावसाळ्यात ८५० च्या जवळपास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. (प्रतिनिधी)