शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ योजनेत जिल्ह्याला पुरस्कार

By admin | Updated: January 23, 2017 23:47 IST

उस्मानाबाद : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेंतर्गत उत्कृष्ठ काम केल्याने देशातील दहा जिल्ह्यांमध्ये उस्मानाबादचा समावेश झाला आहे़

उस्मानाबाद : स्त्री जन्माचा घटता दर पाहता केंद्र शासनाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना अंमलात आणली होती़ या योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याने उत्कृष्ठ काम केल्याने देशातील दहा जिल्ह्यांमध्ये उस्मानाबादचा समावेश झाला आहे़ मुलगाच हवा, या मानसिकतेतून होणारी स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी शासनाने कठोर कायदे अंमलात आणले आहेत़ मुलींचा घटता जन्मदर वाढविण्यासाठीही विविध योजना राबविल्या जात आहेत़ त्याच अनुषंगाने शासनाने बेटी बचाओ- बेटी पढाओ योजना अंमलात आणली होती़ या योजनेंतर्गत जिल्ह्याने उत्कृष्ट काम केले असून, केंद्र शासनाकडून उत्कृष्ट कामासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी देशातील १० जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचीही निवड करण्यात आल्याचे पत्र महिला व बालविकास मंत्रालयाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे़ या पुरस्काराचे २४ जानेवारी रोजी दिल्ली येथे वितरण होणार असून, जिल्हाधिकाऱ्यांचा पुरस्काराने गौरव होणार असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)