शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शहरातील २५७ वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित

By admin | Updated: March 19, 2017 23:44 IST

जालना : महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

जालना : महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. तीन दिवसांत शहरातील २५७ वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. शहरात सुमारे दीड कोटी रूपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. महावितरणकडून मार्चअखेर वसुली पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात वीज बिल वसुली चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तीन दिवसांपासून नवीन तसेच जुन्या जालन्यात वसुली करण्यात आली. थकबाकीपोटी वीज ग्राहकांकडून २ कोटी ५१ लाखांची थकबाकीची वसुली झाली. अद्यापही दीड कोटींची थकबाकी असल्याने महावितरणकडून ही मोहीम कडक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महावितरणकडनू आवाहन करण्यात येऊनही ग्राहक थकबाकी भरण्यास तयार नाहीत. त्यांचा वीजपुरवठा तात्पुरता तसेच कायमस्वरूपी खंडित येत आहे. आत्तापर्यंत २५७ ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणने वारंवार सूचना तसेच नोटिसा बजावूनही अनेक ग्राहक थकबाकी भरण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. चार पथके असून, अभियंत्यांसह इतर कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. जालना जिल्ह्यात वीज चोरी व गळतीचे प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत थकबाकी वसुलीचे प्रमाणही कमी आहे. जिल्ह्यात फक्त चार ते पाच फिडर भारनियमन मुक्त आहेत. (प्रतिनिधी)