शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

न्यायालयात सादर होणार ‘डिजिटल’ पुरावे

By admin | Updated: August 17, 2016 00:53 IST

औरंगाबाद : सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात झालेली लक्षणीय वाढ पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. सायबर गुन्हे उघडकीस आणणे, हे पोलीस यंत्रणेसमोर आव्हान बनले आहे.

औरंगाबाद : सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात झालेली लक्षणीय वाढ पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. सायबर गुन्हे उघडकीस आणणे, हे पोलीस यंत्रणेसमोर आव्हान बनले आहे. आता मात्र सायबर गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आले आहेत. शहर व ग्रामीण पोलीस दलात अत्याधुनिक सायबर लॅब कार्यान्वित करण्यात आल्या असून, स्वातंत्र्यदिनी त्यांचे उद्घाटन झाले.माहिती तंत्रज्ञानाचा समाजातील सर्वस्तरातून वापर होत आहे. गुन्हेगारांनीही हे तंत्र आपलेसे केले आहे. नागरिकांची आॅनलाईन आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. आक्षेपार्ह छायाचित्रे, प्रक्षोभक संदेश पाठविण्यासाठी फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या ‘सोशल मीडिया’चा वापर समाजकंटकांकडून होत आहे. सायबर गुन्हे लवकर उघडकीस यावेत, आरोपींविरुद्ध न्यायालयात ‘डिजिटल’ पुरावे सादर करणे शक्य व्हावे, यासाठी पोलीस आयुक्त आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयास सुसज्ज ‘सायबर लॅब’ उभारण्यात आल्या आहेत.दोन्ही सायबर लॅबचे उद्घाटन पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते झाले. महापौर त्र्यंबक तुपे, आ. संजय शिरसाठ, आ. अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम.एम.शेख, आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी निधी पांडे यांची आयुक्तालयातील कार्यक्रमास उपस्थिती होती. अधीक्षक कार्यालयातील कार्यक्रमास खा. चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, उज्जवला बनकर आदी उपस्थित होते.