शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘धुळ्या’ने जिंकला स.भु. सुवर्ण करंडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:02 IST

सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत धुळे येथील अण्णासाहेब दत्तात्रय महाविद्यालयाने स. भु. सुवर्ण करंडक जिंकला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत धुळे येथील अण्णासाहेब दत्तात्रय महाविद्यालयाने स. भु. सुवर्ण करंडक जिंकला.संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीत घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत ३५ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते. ‘शेतीची उपेक्षा शेतकºयांच्या असंतोषाचे कारण आहे’ या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. यात अण्णासाहेब दत्तात्रय महाविद्यालयाच्या निकिता पाटील व जितेंद्र पवार या दोघांनी उत्कृष्टपणे परखड विचार मांडून सुवर्ण करंडक आपल्या नावावर केला. अकोला येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्रतीक महल्ले व अक्षय राऊत यांना रौप्य करंडक (द्वितीय), तर अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे उत्कर्षा पाटील व श्रुती देशमुख यांनी ताम्र करंडक (तृतीय क्रमांक) पटकावला. स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. एस. बी. वराडे, स.भु. महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीशचंद्र खैरनार, उपप्राचार्य सोमाजी ठोंबरे, मकरंद पैठणकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. प्रारंभी, स्पर्धेचे अहवाल वाचन प्रा. ऋषिकेश कांबळे यांनी केले. यापुढे राष्ट्रीय पातळीवरील इंग्रजी भाषेतून वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार असल्याची घोषणा प्राचार्य खैरनार यांनी केली. श्रीकांत उमरीकर, मंजूषा नळगीरकर व अनिल सांगळे हे परीक्षक होते. सूत्रसंचालन नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. किशोर शिरसाट यांनी केले.