शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोली लिंबाजी भागात कार्यक्रमाची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:04 IST

कोरोनामुळे गुरुवारी (दि. १८) नेवपूरच्या ४५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण आहे. मात्र नियमांकडे दुर्लक्ष करीत विविध कार्यक्रम ...

कोरोनामुळे गुरुवारी (दि. १८) नेवपूरच्या ४५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण आहे. मात्र नियमांकडे दुर्लक्ष करीत विविध कार्यक्रम ग्रामीण भागात होत आहे. गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून ग्रामीण भागातही रुग्ण आढळत आहे. कोरोनाची साखळी खंडित व्हावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेत आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालयांसह, कोचिंग क्लासेस, व्यायामशाळा, धार्मिक, पर्यटन स्थळे, सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्न व अंत्यविधी करण्यास परवानगी दिली आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांवर याचा काहीच परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. लग्नतिथी अधिक असल्याने सध्या लगीनसराईची धूम आहे. शासनाने यावर निर्बंध आणले असले तरी चिंचोली लिंबाजीसह परिसरातील गावात अजूनही लग्नसमारंभाची धूम सुरू आहे. लग्नसमारंभासाठी ५० लोकांना परवानगी असली तरी लोककोरोनाची भीती न बाळगता साथरोग प्रतिबंधात्मक कायदा झुगारून अशा कार्यक्रमांना गर्दी करत आहेत. यातून कोरोनाची लागण झाली तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती जाणकार लोकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गर्दी जमवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.