शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

हजारो भाविकांच्या साक्षीने धर्म संमेलनाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 00:05 IST

औरंगाबाद : ‘हरि बोल’ असा जयघोष करीत हजारो भाविकांच्या साक्षीने विराट धर्म संमेलनाला गुरुवारी सुरुवात झाली.

औरंगाबाद : ‘हरि बोल’ असा जयघोष करीत हजारो भाविकांच्या साक्षीने विराट धर्म संमेलनाला गुरुवारी सुरुवात झाली. हरिकृपा सेवा समितीच्या वतीने श्रीहरी पॅव्हेलियन येथे सायंकाळी ६ वाजता धर्म संमेलनाला सुरुवात झाली. स्वामी हरिचैतन्य महाप्रभूजी यांनी सांगितले की, परमेश्वराची उपासना पद्धती विविध प्रकारची असून भक्तीचे मार्गही विविध आहेत; परंतु परमेश्वर एकच असून आपण त्याची सर्व लेकरे आहोत. असे असताना आपण आपसात का भांडतो? परमेश्वराने आपल्या नसांमध्ये रक्त दिले आहे. त्या रक्ताला हिंसेने वाया घालवू नका. विचार पंथ आणि संप्रदाय वेगळे असू शकतात, पण धर्म एकच आहे. जो राष्ट्रीयता, नैतिकता, मानवता आणि एकात्म भावनेचा संदेश देतो. परंतु दुर्दैवाने आज धर्माच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होतो आहे, ही निंदनीय बाब आहे, असे म्हणत स्वामीजी पुढे म्हणाले की, धर्म विज्ञान प्रेरित आहे आणि ते एकमेकास पूरक आहेत. धर्मापासून विज्ञान वेगळे केले तर समाजात ढोंगी पाखंडी, अंधविश्वास आणि रुढी-परंपरावाद वाढीस लागेल. त्याला प्रोत्साहन मिळेल आणि विकासाऐवजी विनाश ओढवेल, समाजातील वाईट आचार-विचार आणि विकारांना दूर सारून धर्मपालन व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले. स्वामीजींची दिव्य वाणी ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमले होते. प्रभावी विचार आणि अमूल्य संदेशाने सर्व जण मंत्रमुग्ध झाले होते.