शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अनामत रक्कम मिळालीच पाहिजे

By | Updated: December 5, 2020 04:07 IST

आंदोलनात रिपाई आठवले गटाने सक्रिय सहभाग घेतला.जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, विजय मगरे,शरद किर्तीकर, दीपक सदावर्ते,जावेद सय्यद आदींनी आमदार बंब ...

आंदोलनात रिपाई आठवले गटाने सक्रिय सहभाग घेतला.जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, विजय मगरे,शरद किर्तीकर, दीपक सदावर्ते,जावेद सय्यद आदींनी आमदार बंब यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. दरम्यान मनसेचे संतोष जाधव पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, गंगापूर सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी डीआएटी मुंबई न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकरी,सभासद,ऊस उत्पादकांनी २०११ ते २०१३ या कार्यकाळात भरलेल्या अनामत रकमा न्यायालयाने कारखान्यास परत केल्या. संबंधितांना त्या रकमा परत करण्याचे आदेश आले होते. या रकमा परत करण्याची प्रक्रिया कारखान्याने सुरू केली असता राजकीय दबावापोटी आ. प्रशांत बंब यांच्यासह इतरांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत व शेतकऱ्यांचे बँक खाते गोठविण्यात आले,ते तत्काळ खुले करण्यात आले पाहिजेत. कृष्णा पाटील डोणगावकर यांनी कारखाना वाचविण्यासाठी एक रूपयाचेही योगदान दिले नाही. उलट त्यांच्याच काळात कारखाना कर्जबाजारी होऊन बंद पडला,असा आरोप संतोष जाधव यांनी केला आहे.