शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

गोदाकाठच्या जमिनीचे भावही निम्म्यावर

By admin | Updated: May 12, 2017 23:33 IST

तलवाडा : मागील ४ वर्षांच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीला घरघर लागली असल्याचे चित्र गेवराई तालुक्यात आहे.

राजेश राजगुरू ।लोकमत न्यूज नेटवर्कतलवाडा : मागील ४ वर्षांच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीला घरघर लागली असल्याचे चित्र गेवराई तालुक्यात आहे. मागील सहा महिन्यांत तालुक्यात जमीन खरेदीविक्रीचे केवळ १२ ते १४ व्यवहार होतात. भाव पडल्याने शेतकरी जमिनीचा व्यवहार करायला तयार नसल्याने आर्थिक कोंडी होत आहे.गेवराई तालुक्यातील गोदाकाठची शेती हिरवा पट्टा म्हणू ओळखले जायचे; पण तीन वर्षांच्या सलग दुष्काळाने हा पट्टाही भकास झाला आहे. पाण्याअभावी पिकेच न आल्याने या भागातील शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. जमिनीस कवडीमोल भाव मिळत असूनही कोणी जमीन विकत घेण्यास तयार नाही.सुपीक व पाणी ऊपलब्धतेमुळे या भागातील जमीनीचे दर २००९-१० साली जमीनीचे भाव गगनाला भिडले होते. रस्त्यालगत जमिनीला एकरी १०-१२ लाख, कच्चा रस्ता व पाणी असलेल्या जमिनीस ८-१० लाख रु पये आणि कोरडवाहू जमिनीस ६-८ लाख रु .एकरी असा दर होता; परंतु गेल्या काही वर्षांपासून सलग दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी,अशा कारणाने उत्पन्नात झालेली मोठी घट, मजुरांचे वाढलेले दर यामुळे शेती परवडत नसल्याची मानसिकता तयार झाल्याने शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. परिणामी शेतीचे दरही गडगडले आहेत.१०-१२ लाखांनी विकणारी जमीन थेट ६ लाख रूपयांवर आली आहे.तर कोरडवाहू जमिनीला तर ३-४ लाख रुपये असा दर मिळत असल्याचे चित्र आहे.