शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

दोन वर्षांत डेंग्यूचे ५२३ संशयित रुग्ण !

By admin | Updated: May 15, 2017 23:50 IST

लातूर : गेल्या दोन वर्षांत ५२३ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले असून, गत दोन वर्षांत डेंग्यू रुग्णांची संख्या घटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : उन्हाळ्यामुळे टंचाई जाणवू नये म्हणून नागरिकांत पाणी साठवणुकीचे प्रमाण जास्त असते. आठ दिवसांपर्यंत पाणी साठवून ठेवल्यामुळे डासोत्पत्ती होऊन डेंग्यू आजार उद्भवण्याची भीती असते. परंतु, आरोग्य विभागाच्या वतीने वारंवार जनजागृती करण्यात येत असल्याने या आजारावर नियंत्रण आणणे शक्य होत आहे. गेल्या दोन वर्षांत ५२३ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले असून, गत दोन वर्षांत डेंग्यू रुग्णांची संख्या घटली आहे. तापीच्या साथीमुळे प्रामुख्याने डेंग्यू, चिकुनगुणिया अशा रुग्णांची संख्या वाढते. डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. उन्हाळ्याच्या कालावधीत बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे नागरिक पाण्याची साठवणूक करतात. अशा स्वच्छ पाण्यात एडीस एजिप्टाय नावाच्या डासामुळे डेंग्यू आजार उद्भवतो.