शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

दोन वर्षांत डेंग्यूचे ५२३ संशयित रुग्ण !

By admin | Updated: May 15, 2017 23:50 IST

लातूर : गेल्या दोन वर्षांत ५२३ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले असून, गत दोन वर्षांत डेंग्यू रुग्णांची संख्या घटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : उन्हाळ्यामुळे टंचाई जाणवू नये म्हणून नागरिकांत पाणी साठवणुकीचे प्रमाण जास्त असते. आठ दिवसांपर्यंत पाणी साठवून ठेवल्यामुळे डासोत्पत्ती होऊन डेंग्यू आजार उद्भवण्याची भीती असते. परंतु, आरोग्य विभागाच्या वतीने वारंवार जनजागृती करण्यात येत असल्याने या आजारावर नियंत्रण आणणे शक्य होत आहे. गेल्या दोन वर्षांत ५२३ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले असून, गत दोन वर्षांत डेंग्यू रुग्णांची संख्या घटली आहे. तापीच्या साथीमुळे प्रामुख्याने डेंग्यू, चिकुनगुणिया अशा रुग्णांची संख्या वाढते. डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. उन्हाळ्याच्या कालावधीत बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे नागरिक पाण्याची साठवणूक करतात. अशा स्वच्छ पाण्यात एडीस एजिप्टाय नावाच्या डासामुळे डेंग्यू आजार उद्भवतो.