शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

रासायनिक खताच्या किमती कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:04 IST

गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे शेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकारने रासायनिक खताच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ करून आणखी भर टाकली आहे. याने ...

गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे शेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकारने रासायनिक खताच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ करून आणखी भर टाकली आहे. याने शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे. त्यामुळे खताच्या किमती तत्काळ कमी करण्यात याव्या, तसेच फुलंब्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण होत नाही. ज्या ठिकाणी मोजकाच लसीचा साठा प्राप्त होत असल्याने नागरिकांना केंद्रावरून रिकाम्या हाती परतावे लागत आहे. त्यामुळे नव्या दमाने लसीकरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली. तहसीलदार शीतल राजपूत यांच्याकडे निवेदन देताना कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप बोरसे, सुदाम मते, पुंडलीक जंगले, मुद्दत्सर पटेल, ज्ञानेश्वर जाधव, बाबूराव डकले, सुनीता मारग, नामदेव पायगव्हाण, गोविंद गायकवाड, अंबादास गायके यांची उपस्थिती होती.

फोटो : फुलंब्री तहसीलदारांना निवेदन देताना कॉंग्रेसचे तालुका पदाधिकारी.