शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By admin | Updated: August 22, 2014 00:18 IST

औरंगाबाद : भाजपापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही दुष्काळाचा मुद्दा उचलून धरला आहे.

औरंगाबाद : भाजपापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही दुष्काळाचा मुद्दा उचलून धरला आहे. मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळून निघत आहेत. त्यामुळे सरकारने मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांकडील संपूर्ण कर्ज आणि वीज बिल माफ करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. शासनाने तातडीने हा निर्णय न घेतल्यास तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मनसेचे नेते सुभाष पाटील, जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, डॉ. सुनील शिंदे, बाबासाहेब डांगे, शहराध्यक्ष सुमित खांबेकर, नगरसेवक राज वानखेडे आदींनी आज दुष्काळाच्या प्रश्नावर पक्षाची भूमिका मांडली. सुभाष पाटील म्हणाले की, मराठवाड्याला गोदावरी आणि कृष्णा या दोन्ही खोऱ्यांतील पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे दरवर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. शहराध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले की, सर्व तहसील कार्यालयांमध्ये पक्षाने निवेदने दिली आहेत. तरीही शासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता मनसेने या विषयावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांना निवेदन सादर केले. शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे सर्व कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांचे वीज बिल शंभर टक्के माफ करावे, वरच्या धरणातून जायकवाडीत तातडीने पाणी सोडावे, पावसाअभावी वाया गेलेल्या पेरणीच्या खर्चाची भरपाई देण्यात यावी इ. मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.