शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
3
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
4
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
5
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
6
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
7
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
8
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
9
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
10
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
11
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
12
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
13
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
14
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
15
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
17
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
18
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
19
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
20
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...

सहा दिवसांपासून निर्जळी

By admin | Updated: June 19, 2014 23:52 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावास नेमणुकीस असलेले वीज कर्मचारी दीड महिन्यापासून गायब असल्याने गावात सहा दिवसांपासून नळ पाणी योजना बंद आहे.

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावास नेमणुकीस असलेले वीज कर्मचारी दीड महिन्यापासून गायब असल्याने गावात निर्माण झालेला विजेचा बिघाड दुरुस्त न झाल्याने सहा दिवसांपासून नळ पाणी योजना बंद आहे. शिवाय शेतीमधील अनेक ट्रान्सफार्मर बंद पडले आहेत.सांगवी गावासाठी सक्षम वीज कर्मचारी नसल्याने दुरुस्तीची कामे खोळंबली आहेत. अवकाळी पावसाने झालेला बिघाड दुरुस्त होत नाही. अखेर गरजवंत शेतकरी पिके वाळून जाऊ नये, म्हणून खाजगी व्यक्तीकडून दुरुस्तीची कामे करवून घेत आहेत. त्याचा आर्थिक बोजा शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नळ पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड होऊन सहा दिवस झाले. त्यामुळे गावाचा पाणी पुरवठा बंद आहे. नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. यासाठीही शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन बिघडलेला ट्रान्सफार्मर बदलून घेण्यासाठी प्रयत्न चालविले असून, याच्या वाहतुकीचा भूर्दंड शेतकऱ्यांनी सोसला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात विजेचे खांब, तारा दिसतात पण वीज पुरवठा दिसून येत नाही. बिघाडाची दुरुस्ती होत नसल्याने जनावरांनाही पाण्यासाठी रानोमाळ फिरावे लागत असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)कनिष्ठ अभियंता नाहीमाळुंब्रा वीज उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंत्याची बदली होऊन आठ महिने उलटले तरी येथील कारभार प्रभारीवर चालू आहे. त्यामुळे ग्राहकांची कामे रखडली आहेत. येथील प्रभारी अभियंत्यास काटी, सावरगाव, तामलवाडी, माळुंबा या चार उपकेंद्राचा कारभार पाहवा लागत आहे. ग्राहकाची वाढती संख्या, वीज पुरवठ्यातील बिघाड व अपुरे कर्मचारी यामुळे वीज पुरवठ्यात अडचणी येत आहेत,