शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: January 21, 2015 23:54 IST

लातूर : जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, अधिग्रहण व उपाययोजना करण्याची मागणी गावा-गावांतून होत आहे. परिणामी,

लातूर : जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, अधिग्रहण व उपाययोजना करण्याची मागणी गावा-गावांतून होत आहे. परिणामी, ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई निवारण कक्षाकडे अधिग्रहणासाठी दररोज प्रस्ताव येत आहेत. दिवसेंदिवस या प्रस्तावांचा ओघ वाढत आहे.जिल्ह्यातील तीन तालुक्यांतून २६ गावाम्ांधून ३२ नवीन विंधन विहिरींच्या प्रस्तावाची मागणी आली आहे़मागणीचे आलेले सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत़ जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे़ त्यामुळे विंधन विहिरीची मागणीही दिवसेंंदिवस वाढत आहे़ अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील २ विंधन विहिरीचे तसेच थोडगेवाडी १, थोडगा १, हंगरगा १, बाभळदरा २, सय्यदपूर १, गादगेवाडी १, सोनवणेवाडी १, हंगेवाडी १, चाटेवाडी १ प्रस्ताव आले आहेत़ चाकूर तालुक्यातील जानवळ येथील २, अंबुलगा १, ब्रम्हवाडी १ विंधन विहिरीच्या मागणीचा प्रस्ताव आला आहे़ औसा तालुक्यातील मनोहर तांडा येथील १, लोहारा सिंदाळा १, उंबडगा (बु.) २, उंबडगा (खु.) १, गुबाळ १, गांजनखेडा १, वांगी १, जवळगा पोमादेवी २, बेलकुंड २, माळुंब्रा १, लिंंबाळा (दाऊ) १, मंगरूळ १ असे नव्या विंधन विहिरीच्या मागणी प्रस्ताव आले आहेत़ विंधन विहिरीची मागणी आली आहे़ यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या टंचाई विभागाकडे १३ विंधन विहिरीचे प्रस्ताव आले होते़ या १३ विंधन विहरीचे कामे अद्यापही झाले नाहीत़ १३ विंधन विहिरीपैकी केवळ ८ विंधन विहीरीचे काम पूर्ण झाले आहेत़ अद्यापही ५ विंधन विहिरीचे काम सुरूही झाले नाही. पहिल्या प्रस्तावातीलच ५ विंधन विहिरीचे काम सुरूच झाले नाहीत़ यात या नव्या प्रस्तावांचे काय होणार, अशी चर्चा प्रस्ताव दाखल करण्यासाठी आलेल्या गावकऱ्यांत चालू होती़ प्रस्ताव दाखल करण्यापासून ते मंजुरी आणि विंधन विहिरी घेण्यासाठी तीन महिने लागत असतील तर पाणी केव्हा मिळणार, असाही प्रश्न आहे. (प्रतिनिधी)