शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये साखर उतारा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:03 IST

पैठण : औरंगाबाद जिल्ह्यात सहा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला आहे. २१ डिसेंबरअखेर जिल्ह्यात ७३८६९६.२३ मे. टन उसाचे ...

पैठण : औरंगाबाद जिल्ह्यात सहा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालेला आहे. २१ डिसेंबरअखेर जिल्ह्यात ७३८६९६.२३ मे. टन उसाचे गाळप झाले असून, गाळपातून ५७७२२५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यातील कारखान्यांच्या गाळपात साखरेचा उतारा अद्यापही ७.८१ टक्के इतकाच राहिला आहे. आमदार हरिभाऊ बागडे यांच्या संभाजीराजे साखर कारखान्याचा सर्वाधिक ८.६७ टक्के तर राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वात कमी म्हणजे ५.१६ टक्के इतका आला आहे. साखर उतारा कमी आल्याने कारखान्याचे आर्थिक गणित अडचणीत आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठण, शरद सहकारी साखर कारखाना विहामांडवा, कन्नड येथील बारामती अँग्रो, राजे संभाजी, मुक्तेश्वर व घृष्णेश्वर या सहा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम साधारणपणे नोहेंबर व डिसेंबर दरम्यान सुरू झाले आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत साखर उतारा सरासरी १० टक्क्यांपेक्षा जास्त अपेक्षित आहे; परंतु उतारा ७.८१ टक्के इतकाच राहिला आहे.

चौकट

२१ डिसेंबरअखेर

जिल्ह्यातील कारखान्यांंचा उतारा

संत एकनाथ - ७.४६ टक्के, शरद सहकारी - ५.१६ टक्के, कन्नड बारामती अँग्रो - ८.१ टक्के, राजे संभाजी - ८.६७ टक्के, मुक्तेश्वर - ८.४५ टक्के व घृष्णेश्वरचा ७.३७ टक्के इतका उतारा आलेला आहे.

चौकट

पैठण तालुक्यातील कारखान्यात साखर उताऱ्यात मोठे अंतर

पैठण तालुक्यात संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सचिन घायाळ शुगर कंपनीच्या वतीने चालविला जात आहे. या कारखान्याचा साखर उतारा ७.४६ टक्के निघाला आहे. दुसरीकडे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या शरद सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा अवघा ५.१६ टक्के आला आहे.