शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

जिल्ह्यात पुन्हा मृत्यू टळला,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:05 IST

३३ जण कोरोनामुक्त : २४५ रुग्णांवर उपचार सुरू औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्यू टळला. गेल्या २४ ...

३३ जण कोरोनामुक्त : २४५ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा एकदा कोरोना मृत्यू टळला. गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात ४४ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ३३ जण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ३९२ झाली आहे, तर आतापर्यंत ४५ हजार ९०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. १,२४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ४४ रुग्णांत मनपा हद्दीतील ४२, ग्रामीण भागातील २ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २६ आणि ग्रामीण भागातील ७, अशा एकूण ३३ रुग्णांना बुधवारी सुट्टी देण्यात आली.

मनपा हद्दीतील रुग्ण

पुंडलिकनगर ३, बन्सीलालनगर १, जानकी हॉटेल १, पद्मपुरा १, न्यू श्रेयनगर १, श्रेयनगर १, पैठण रोड १, शिवशंकर कॉलनी १, जवाहर कॉलनी १, जवाहरनगर पोलीस स्टेशन १, सिडको एन-४ येथे १, संजयनगर १, म्हाडा कॉलनी ३, होनाजीनगर १, ठाकरेनगर १, बीड बायपास १, एन-१२, हडको १, सातारा परिसर १, धावणी मोहल्ला १, हर्सूल टी पॉइंट १, एन-४, सिडको २, एम. जी. एम. हॉस्पिटल परिसर १, अन्य १५.

ग्रामीण भागातील रुग्ण

सिल्लोड १, अन्य १