शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

डेंग्यू सदृश तापेने महिलेचा मृत्यू

By admin | Updated: September 3, 2016 00:25 IST

आव्हाना : गेल्या चार दिवसांपासून डेंग्यू सदृश तापेने फणफणत असलेल्या लक्ष्मीबाई रंगनाथ सरोदे (५२) यांचे औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात शुक्रवारी रात्री नऊ वाजता निधन झाले

आव्हाना : गेल्या चार दिवसांपासून डेंग्यू सदृश तापेने फणफणत असलेल्या लक्ष्मीबाई रंगनाथ सरोदे (५२) यांचे औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात शुक्रवारी रात्री नऊ वाजता निधन झाले.भोकरदन तालुक्यातल आव्हाना परिसरात गेल्या आठवड्यापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे तापेच्या रूग्णात वाढ झाली आहे. काही रूग्णांवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत लक्ष्मीबाई यांना चार दिवसांपासून ताप होता. परंतु येथील रूग्णालयात उपचार सुरू असताना अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना सकाळी औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला. अजून गावात तापेचे रूग्ण आढळून येत असल्याने याकडे आरोग्य विभागाने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली.