शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST

औंढा नागनाथ : शेतकऱ्याला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज तांडा येथे घडली.

औंढा नागनाथ : पूजा करण्यासाठी शेतामधून बेल आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज तांडा येथे सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ढेगज तांडा येथील अशोक विठ्ठल बिरगड (३०) हा शेतकरी शेवटच्या श्रावण सोमवार असल्याने पूजा करण्यासाठी बेल आणण्यास बाहेर गेला. परंतु बराच वेळ ते घरी न आल्याने शोध घेण्यासाठी त्याचा भाऊ ज्ञानेश्वर बिरगड हा शेतात गेला. ढेगज तांडा शिवारातील शेषराव लालू राठोड यांच्या शेताजवळ असलेल्या बेलाच्या झाडावर विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने मृत अवस्थेमध्ये आढळून आला असल्याची माहिती ज्ञानेश्वर बिरगड यांनी औंढा पोलिसांना दिली. त्यावरून पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोनि लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नूरखाँ पठाण करीत आहेत. (वार्ताहर)दोघांना मारहाणशिरडशहापूर: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून, दोघांना मारहाण झाल्याची घटना वसमत तालुक्यातील खांबाळा येथे २४ आॅगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता घडली. या प्रकरणी चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खांबाळा येथील सारीका धवसे हिच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल होटगीर, दत्तराव होटगीर, प्रदीप होटगीर, विलास होटगीर यांच्याविरूद्ध कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (वार्ताहर)