शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

संत भगवानबाबांच्या जन्मस्थळी दसरा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:22 IST

गेल्या कित्येक वर्षापासून भगवानगडावर दसरा मेळावा होण्याची परंपरा होती. मात्र, यंदा ती खंडित होऊन तो दसरा मेळावा संत भगवानबाबांची जन्मभूमी सावरगावघाट येथे होणार असल्याने एका नव्या ऐतिहासिक अध्यायाला सुरुवात होणार आहे

अनिल गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव घाट (ता.पाटोदा) : गेल्या कित्येक वर्षापासून भगवानगडावर दसरा मेळावा होण्याची परंपरा होती. मात्र, यंदा ती खंडित होऊन तो दसरा मेळावा संत भगवानबाबांची जन्मभूमी सावरगावघाट येथे होणार असल्याने एका नव्या ऐतिहासिक अध्यायाला सुरुवात होणार आहे. हा मेळावा ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार असून पालकमंत्री पंकजा मुंडे या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.संत भगवानबाबांची पवित्र जन्मभूमीभगवानबाबांनी आयुष्यभर सामान्य समाजाला शिक्षणाचा, संस्काराचा मार्ग दाखवला. या महापुरुषांची सावरगावघाट ही जन्मभूमी आहे. मात्र, येथे कसलाच विकास नसून ही पवित्र भूमी भविष्यात विकसित होईल, असा आशावाद या मेळाव्याच्या निमित्ताने व्यक्त होत आहे. पाटोदा तालुक्यात बीड - नगर राज्य मार्गापासून १० किमी अंतरावर ही भूमी दसरा मेळाव्यासाठी सज्ज झाली आहे. येथे जिल्ह्याच्या कानाकोपºयातून हजारो कार्यकर्ते येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मान्यवरांची उपस्थितीपालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध खात्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. भगवानबाबांचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे भक्तांशी संवाद साधतील असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.