शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पारगावात भीषण पाणीटंचाई !

By admin | Updated: August 1, 2014 00:28 IST

पारगाव : अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही एकही दमदार पाऊस पडलेला नाही.

पारगाव : अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही एकही दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पाणीटंचाई अधिक भीषण रूप धारण करू लागली आहे. सध्या दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात आहे. मात्र, या पाण्यावर ग्रामस्थांची तहान भागत नसल्याने मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे. जनावरांच्या नशिबी तर पायपीट कायम आहे. तीन वर्षांपासून परिसरात सरासरीपेक्षा अत्यल्य पाऊस पडत आहे. त्यामुळे उन्हाळा आला करी पाणी टंचाईचे संकट दत्त म्हणून उभे रहाते. यंदा तर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली. सध्या दोन टँकरच्या माध्यमातून तहान भागविली जात आहे. टँकरच्या दिवसाकाठी दोन अशा मिळून सहा खेपा केल्या जात आहेत. परंतु, हेही पाणी कमी पडत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. जुलै महिना सरला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने जलस्त्रोतांची पाणीपातळी अद्यापि नाही. लहान-मोठे प्रकल्पही कोरडे आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. (वार्ताहर)कोट्यवधी खर्चूनही योजना निरूपयोगी पारगावला पाणीपुरवठा करण्यासाठी सुरूवातील मांजरा प्रकल्पावरून योजना राबविण्यात आली. परंतु, सध्या या प्रकल्पामध्येच पाणी नसल्याने ही योजना बंद आहे. दरम्यान, प्रत्येक उन्हाळ्यामध्ये हाच अनुभव येत असल्याने जलस्वराज्य योजनेच्या माध्यमातून हातोला तलाव क्षेत्रामध्ये विहीर खोदून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. याही योजनेवर कोट्वधी रूपये खर्च करण्यात आले. परंतु, विहीची पाणीपातळी खालावल्याने सदरील योजनेचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसते. त्यामुळे ग्रामस्थांना या योजनेच्या बाबतीत असून ‘अडचण, नसून खोळंबा’ या म्हणीचा प्रत्येय येत आहे.कोवळ्या पिकांचे नुकसानअत्यल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. परंतु, एकही मोठा पाऊस झाला नसल्याने सदरील पिकांची वाढ खुंटली आहे. हरणांनीही धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून त्याच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.