शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

निवडणुकीच्या तोंडावर दिवसाआड पाणी

By admin | Updated: December 4, 2014 00:56 IST

औरंगाबाद: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने दोनऐवजी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

औरंगाबाद: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने दोनऐवजी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळाचे सावट असताना फक्त निवडणुकीच्या तोंडावरच कंपनीला हा राजकीय निर्णय घेण्यास भाग पाडले जात आहे काय, असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. आॅक्टोबर २०१२ पासून शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा होतो आहे. आजवर २६ महिन्यांत ८ महिने २० दिवस पाणीपुरवठा झाला असून, नागरिकांकडून ६ हजार रुपये पाणीपट्टी या काळात मनपाने घेतली आहे. मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा अजून विषय नाही, वार्डातील जलवाहिन्या टाकण्याचे काम अजून तसेच आहे. त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही.